शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

थंडीचा कडाका वाढला, धुक्यामुळे रेल्वेचा वेग मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:42 IST

मागच्या आठवडाभरापासून ढगाळ व धुकेमय वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही दिवस वातावरण ढगाळ झाले होते. आता पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी, धुक्यामुळे रेल्वेच्या वेगावरही परिणाम झालेला पहायला मिळत आहे.

मागच्या दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली, अमृतसर, जम्मूतावी, नागलडॅम, हमसफर या रेल्वेगाड्याहिंगोली रेल्वे स्टेशनवर वेळेवर येत होत्या. परंतु, गत आठवड्यापासून थंडीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे सर्वच रेल्वेचा वेग मंदावलेला पहायला मिळत आहे. हिंगोली स्थानकावर जम्मूतावी ते नांदेड, नागलडॅम आणि हमसफर या व इतर एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेदरम्यान येत होत्या. परंतु, वाढत्या थंडीमुळे या रेल्वेगाड्या रात्री आठ वाजेपर्यंत येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात कुडकुडत रेल्वेची वाट पाहत बसावे लागत आहे. ढगाळ वातावरण, धुक्याचा परिणाम रेल्वेच्या गतीवर होत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

धुक्यामुळे होतोय परिणाम..मागच्या आठवडाभरापासून ढगाळमय व धुकेमय वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत धुके पडलेले दिसून येत आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर असल्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अशावेळी त्यांची काळजी चालकाला घ्यावी लागते. धुक्यामुळे चालकाला रेल्वे सावकाश चालवावी लागत आहे. रेल्वे चालवित असताना सिग्नल प्रणाली ही चालकाला योग्य प्रमाणात दिसणे आवश्यक असते. जेणेकरून सुरक्षित प्रवास करणे संभाव असतो. धुक्यामध्ये रेल्वे वेगाने चालविणे अवघडच असते.-प्रवीण पवार, मुख्य वाणिज्य निरीक्षक, वाशिम

टॅग्स :Hingoliहिंगोलीtourismपर्यटनrailwayरेल्वे