शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सातव यांनी संसदेत मांडले १००३ प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:09 AM

संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे. त्यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या आता १००३ वर पोहोचली आहे.मागील साडेचार वर्षांत १ जून २०१४ ते १३ डिसेंबर २०१८ पर्यंत संसदेत अव्वल खासदारांमध्ये स्थान मिळविण्याचा बहुमान हिंगोलीकरांसह महाराष्ट्राला मिळाला आहे. खा.राजीव सातव यांनी लोकसभेतील कामगिरीच्या जोरावर यापूर्वीच सलग तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. यानंतर लोकसभेतील २३ उच्चपदस्थांचा समावेश असलेली पी.आर.एस. लेजिस्लेटिव्ह रिसर्च ही संस्था राज्यसभा, लोकसभेतील खासदारांच्या कार्याचे मूल्यमापन करते. या संस्थेला सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेचे सहकार्य असते. पी.आर.एस.ने सर्व खासदारांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेतला. त्यात संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात खा. राजीव सातव यांचा लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या सहा खासदारांत त्यांचा समावेश आहे.आतापर्यंत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ११ खासदार निवडून दिले.सर्वाधिक प्रश्न विचारून लोकसभेत हिंगोली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत मतदारसंघासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील १००० पेक्षा अधिक प्रश्नांवर आक्रमकपणे आपली बाजू मांडून विरोधी पक्षांतील सरस खासदार असा ठसा खा. राजीव सातव यांनी कार्यकर्तुत्वाचा उमटविला आहे. लोकसभेत मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासह राज्यस्तरीय, राष्ट्रीय प्रश्नांवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया खासदारांत महाराष्ट्राचाच बोलबाला असून ५४५ खासदारांपैकी पीआरएसने १ जुन २०१४ ते १३ डिसेंबर २०१८ पर्यंत कामगिरीच्या लेखाजोख्यात लोकसभेतील अव्वल खासदारांत शिवाजी आढळराव पाटील १०८२, खा. सुप्रिया सुळे १०६३, खा.धनंजय महाडीक १०५५, खा.विजयसिंह मोहिते पाटील १०२४, खा.श्रीरंगअप्पा बारणे १०११, खा.राजीव सातव १००३ यांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभा