शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पीककर्जासाठी रांगा; टक्का वाढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:22 IST

पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी विविध बँकांमध्ये कर्जासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पीककर्ज मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याची प्रकरणे अवघी २ टक्के आहेत. तीन हजार शेतकºयांना २१ कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी विविध बँकांमध्ये कर्जासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पीककर्ज मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याची प्रकरणे अवघी २ टक्के आहेत. तीन हजार शेतकºयांना २१ कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीचा अजूनही काही थांगपत्ता लागत नाही. शेतकºयांच्या खात्यावर प्रत्यक्षात २१६ कोटी रुपये जमा झाल्याची शासन आकडेवारी कितपत खरी, हे कळायला मार्ग नाही. अनेक शेतकºयांची नावे यादीत नावेच नाहीत. पहिल्या यादीत होती, आता नाहीत, अशा एका ना अनेक तक्रारी आहेत.त्यांचे निवारण करणारी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. गोपनियतेच्या नावाखाली अग्रणी बँक तर जणू देशाचा सुरक्षा विभाग सांभाळत असल्यागत वागत आहे. त्यामुळे कर्जमाफी व पीककर्ज या दोन्हीही विषयांवरून यंदा शेतकरी भविष्यात अधिक आक्रमक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.पीककर्जासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दर आठवड्याला बैठक घेत कर्जवाटप न करणाºया बँकांना धडा शिकविण्याचा इशारा दिला. मात्र त्यांच्यासमोर माना डोलवायचे काम करणारे अधिकारी प्रत्यक्षात पीककर्जाच्या संचिकांना हातही लावत नसल्याचे चित्र होते. आता पावसाचेच आगमन झाल्याने शेतकºयांना बँकेतून हाकलता येत नाही म्हणून अर्ज भरून घेतले जात आहेत. यापूर्वी तर अर्जच भरून घेतला जात नव्हता.सध्याच हजार कोटींपैकी अवघ्या २१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट बँकांनी गाठले आहे. यावरून बँकांची मानसिकताच स्पष्ट होते. त्यातच अग्रणी बँकेचे कुचकामी धोरण या बँकांनाच पोषक ठरत असून बळीराजाला मात्र कोणी वालीच उरला नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र