शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

एकता गु्रपतर्फे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:22 AM

जिल्हा एकता ग्रुप ‘बीफोरयु’ तर्फे हिंगोली शहरात कार्यक्रम घेण्यात आला. एखाद्या ठिकाणी अपघाताची घटना घडल्यास अपघातस्थळी जाऊन जखमींना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून गु्रपची स्थापना करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा एकता ग्रुप ‘बीफोरयु’ तर्फे हिंगोली शहरात कार्यक्रम घेण्यात आला. एखाद्या ठिकाणी अपघाताची घटना घडल्यास अपघातस्थळी जाऊन जखमींना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून गु्रपची स्थापना करण्यात आली आहे. सदर माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, वाहतूक शाखेचे पोनि सुडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप ठाकरे, अमित रूहाटिया, बबलू पठाण, मंचक खंदारे एकता ग्रुप ट्रान्सपोर्टचे जिल्हाध्यक्ष दौलत पठाण, जिल्हा अध्यक्ष शेख महेबूब, सुनील काकडे आरिफ वासेसा व जिल्हा संघटक सदाशिव धुळे व गु्रपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच अपघात विषयावर माहिती दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक