भास्कर लांडे , हिंगोली ‘खत दमदार तर पीक जोमदार’ या वाक्याप्रमाणे कृषी विभागाने मागणीनुसार खरीप हंगामातील गरज लक्षात घेवून उत्पादकांसाठी मुबलक खतसाठा उपलब्ध केला आहे. ...
कळमनुरी : तालुक्यातील टाकळी तर्फे नांदापूर शिवारात शेतामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून रविवारी दुपारी ३ वाजता आनंदा धनवे यांना शेतीच्या वादातून धक्काबुक्की करण्यात आली. ...
हिंगोली : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. यासाठी ठिक -ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. ...