औरंगाबाद : विधिसेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये तब्बल १६९ प्रकरणांत तडजोड करण्यात उभय पक्षाला यश आले. या प्रकरणातील तब्बल १ कोटी ३० लाख ७३ हजार ९७६ रुपये वसूल झाले आहे. ...
घाटनांद्रा : १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या मुर्डेश्वर संस्थान येथील सात दिवस चालणार्या यात्रौत्सवासाठी संस्थान सज्ज झाल्याची माहिती पीठाधीश काशीगिरी महाराजांनी दिली. ...
लाडसावंगी : लाडसावंगी-सिरजगाव घाटी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मागील वर्षी कारपेट टाकण्यात आले होते; परंतु त्यावर डांबरीकरणाचा विसर सार्वजनिक बांधकाम विभागाला पडला आहे. ...
कालपरवा जे नगरसेवक भाजपमध्ये गेले, त्यांचे चरित्र तपासण्याचे कष्ट घेतले तर त्यांनी असाच वेळोवेळी कुठे ना कुठे, कसा ना कसा घरोबा केलेला दिसून येतो. कधी शिवसेनेशी तर कधी काँग्रेसशी...आणि आता भाजपशी! काँग्रेसही आज मरगळलेल्या अवस्थेत आहे. तिकडून इकडे येत ...