हिंगोलीतील समगा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना खिचडी खाल्याने विषबाधा झाली असून ५० विद्यार्थ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व ...