बालासाहेब काळे, हिंगोली सततच्या अवर्षणाचा सामना करीत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी अखेर भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट झाली आहे. ...
औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त आयोजित छत्रपती चषक बास्केटबॉल स्पर्धेत एमएसएम, समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव, स्वाभिमान क्रीडा मंडळ संघांनी विजय मिळवला. १४ वर्षांखालील गटात समता इंटरनॅशनलने विराज क्रीडा मंडळाचा ९ वि. ८, स्वाभिमान क्रीडा मंडळाने द जैन इंटरन ...