शेतक-यांच्या मदतीसाठी गतवर्षीपासून जिल्ह्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ५४ प्रस्ताव आले होते, त्यापैकी ४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली होती, तर ११ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. २०१६-१७ मध्ये ३ ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शुकशुकाट पहावयास मिळाल्याचे चित्र लोकमतच्या स्टिंग आपरेशनमध्ये दिसून आले. ...
जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या तलावातून रात्री अपरात्री पाणी उपसासर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी खालावत असल्याने आता सिंचन विभाग जागा झाला असून, त्या- त्या भागातील संबंधिताना नोटीसा बजावल्या आहेत. अवैध उपसा करणारे साहित्यही जप्त केले जा ...
जिल्ह्यात २३ वाळूघाटांची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ चार घाटच लिलावात गेले आहेत. उर्वरित घाटांसाठी पुन्हा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ...
महावितरणकडे जळालेल्या डीपी येण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. तर आॅईल मिळत नसल्याने दुरुस्तीचीही कामे होत नसल्याने शेतकरी आता पुन्हा आक्रमक होत चालले आहेत. एकीकडे वीजबिल वसुली व दुसरीकडे डीपींचा ताण अशा दुहेरी पेचात अधिकारी सापडले आहेत. ...
जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कलागुण अवगत असतात. परंतु ते उघड होत नसल्याने अनेक कलेत पारंगत असलेले विद्यार्थीही मागेच राहतात. मात्र आता असे होणार नाही. शिक्षण विभागाच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मोबाइल ...
प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तकेच ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा आहे. ...
महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
साईनगर वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, कळमनुरी नगर परिषदेत अथवा उमरा ग्रामपंचायतीत समाविष्ठ करा या मागणीसाठी साई नगरवासियांनी साई नगरजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला. ...
पेन्शनपुरा प्रभागाचे नगरसेवक शे. निहाल शे.हाजी इस्माईल यांना बेकायदेशिर बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र घोषित केले होते. राज्यमंत्र्यांनी या आदेशास स्थगिती दिली आहे. ...