येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून चार वर्षांत १० हजार ५९५ लाभार्थ्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र वाटप केले आहेत तर ५१२ दिव्यांगाना ‘यूडीआडी’ कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अपंग असूनही जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीस येणे शक्य नाही, अशा लाभार्थ्यांसाठी ...
तालुक्यातील ८ गावातून राष्टÑीय महामार्ग ३६१ हा वर्धा- नांदेड जात आहे. चार गावातील काही शेतकºयांना उपविभागीय कार्यालयाकडून १८ कोटीचा मावेजा देण्यात आला आहे. ...
वसमत रेल्वे स्टेशनच्या मागे शेतात जुगार खेळणाºया आठ जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून १ लाख ३८ हजार ३३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. हिंगोली पोलिसांचे विशेष पथक व वसमत शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तालुक्यातील गिरगाव येथेही जुग ...
तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकाच्या मागणीकरिता २९ नोव्हेंबरला ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून चार दिवसानंतरही या प्रकाराची शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. शाळेचे कुलूप कायम असून शिक्षकांची रिक्त पदे भरल्याशिवाय शाळेचे कु ...
जिल्हा रूग्णालयात जागतिक एडस् दिनानिमित्त २ डिसेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. ...
लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी अजून बराच काळ बाकी आहे. मात्र त्यादृष्टीने आतापासूनच रणनीति आखली जात असून त्याचे पडसादही उमटू लागले आहेत. आमदारांची अवैध धंद्यांविरुद्धची मोहीम, स्टेजवरच होणारी शाब्दीक चकमक, बाजार समित्यांच्या पदाधिकारी निवडीतील घटना य ...
कर्जमाफीच्या अर्जांची छाननी अतिशय कासवगतीने चालत असल्याने १ लाख ९३४५ पैकी केवळ ५७00 शेतकºयांच्या खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा झाली आहे. २३ कोटींची ही कर्जमाफी आहे. एरवी अधिकारी याची माहिती द्यायला तयार नसून पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी ही माहिती दिल ...
येथे बँक आॅफ इंडियाकडून सीएसआर उपक्रमांतर्गत नगरपालिकेला २ हजार डस्टबिन व सॅनिटरी नॅपकिन्सची एक मशिन देण्यात आली आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन झाले. ...
रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना अजूनही सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बसमध्येच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र आहे. वाहक-चालकांनासोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना ...
जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत वीज व आरोग्याचा प्रश्न चांगलाच गाजला. या बैठकीत ९३.६७ कोटीच्या विकास कामांचा आराखडाही प्रस्तावित करण्यात आला. अधिकाºयांनी लक्ष घालून या समस्या त्वरीत सोडविण्याचा आदेश पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला. ...