आदिवासी आश्रमशाळेत विविध सेवा सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी डॉ. श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा लोहगाव येथील ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी दिवसभर आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आता शिष्यवृत्ती योजनेची माहिती आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याण विभागातर्फे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन ...
तालुक्यातील कलगाव शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेवून दिलीप पवार यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी आरोपींच्या त्रासालाच कंटाळुन दिलीप पवार यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद किसन पवार यांनी दिली. त्यावरून आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने ११ ...
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गणित विषयांत अधिक प्रगत व्हावेत, त्यांना संख्याज्ञान सहज व सोप्या भाषेत अवगत होण्यासाठी जिल्हाभरात पाढे दृढीकरण सप्ताह राबविण्यात आला. ...
शहरातील १४ उपकेंद्रावरून ७ जानेवारी रोजी पोलीस पाटील पदाची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ३ हजार २१५ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३०१० उमेदवारांनी परीक्षा दिली तर २०५ परीक्षेस गैरहजर राहिले. ...
गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणात योग्य काळजी घेतली नाही. सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे. यात राजकारण करून मढ्यावरचे लोणी खाणे सरकारने बंद करावे, रामदास आठवले भाजपशी संलग्न आहेत. ते माध्यमांसमोर वेगळेच बोलत आहे ...
जिल्ह्यामध्ये कपाशीचे ५४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, सेनगाव, औंढा आणि वसमत तालुक्याचे बोंड अळीचे पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे. ...
स्वच्छ भारत’ अभियाना अंतर्गत तालुक्यातील नागरिकांनी शौचालयांच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले होते. परंतु, निधीअभावी सद्यस्थितीत तब्बल ३९०० प्रस्ताव पं.स. कार्यालयातच पडून आहेत. ...
जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया विशेष घटक व आदिवासी उपायोजनेतील सिंचन विहिरी योजनेत जवळपास पाच कोटी ७0 लाख रुपये एवढ्या निधीची गरज असून तो न मिळाल्यास जवळपास शंभर ते दीडशे विहिरींची कामे धोक्यात येणार असल्याने यावर चर्चा करण्यात आली. ह ...
एकीकडे दिवसेंदिवस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीत पाहिजे तसे उत्पन्न होत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे हाच शेतकरी उत्पन्नवाढीसाठी रेशीम उद्योगाकडे वळला असता हिंगोली येथील रेशीम उद्योग कार्यालय याची नोंदसुद्धा करीत नसल्याने आक्रमक झालेल ...