सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील ५० ते ६० नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळत नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. ...
यावर्षीच्या मोसमात परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, डिसेंबर महिन्याच्या शेवटपासूनच येथील पाणीपातळीत कमालीची घट झाली असून येणाºया काळात वसमत तालुक्यातील बहुतांश भागांत पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दि ...
सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नाकाबंदी तसेच पोलीस गस्त वाढविण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. तर कोणताही थिल्लरपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीची सभा वादळी ठरली. शिक्षण विभागाच्या कारभारावर पंचायत समितीच्या सदस्यांनी आसूड ... ...
आराखड्यातील कामाची आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय ग्रामपंचायतींनी वित्त आयोगातील कामे करू नयेत, असा संकेत असतानाही निधी मिळण्यापूर्वीच ही कामे होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याची बोंब आहे ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पाणीपट्टी व घरपट्टी वसुली ही ५0 टक्क्यांच्या आत असून गेल्यावर्षी नोटाबंदीत अनेक ग्रामपंचायतींनी चांगली वसुली केली. ...
बसमध्ये चढताना एका प्रवाशाच्या खिशातील चोरट्यांनी बळजबरीने पैसे काढून घेणा-या दोघांना हिंगोली शहर पोलिसांनी अवघ्या दहा तासांत जेरबंद केले. ...
शहरातील शास्त्रीनगर मध्ये असलेल्या सेक्रेट हार्ट चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त आकर्षक केलेली सजावट नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. ...
: राज्यभरात २००९ पासून जिल्हास्तरावर एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (डापकू) स्थापना करण्यात आली. राज्यभरातील ६० कर्मचा-यांवर टांगती तलवार आहे. ...
शहरात दोन आठवड्यापासून स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गल्लीबोळात फिरत असलेल्या भोळसर व्यक्तींना आधार दिला जात आहे. ...