जिल्ह्यातील सर्वच उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात काही गावांत मात्र एकही उमेदवार उत्तीर्ण न झाल्याने जागा रिक्त ठेवण्याची वेळ आली आहे. ...
वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी खासगी शाळांची आॅनलाईन नोंदणी केली जाते. शिक्षणाधिकाºयांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ५९ ...
कर्जमाफीमुळे वार्षिक योजनेत झालेल्या ३0 टक्के कपातीचा फटका विविध विभागांच्या नियोजनाला बसला होता. मात्र आता शासनाने ही कपात रद्द केल्याचे पत्र दिल्याने जवळपास ४२ कोटी रुपये पुन्हा गंगाजळीत परतले असून विविध योजना मार्गी लागणार आहे. ...
तीर्थक्षेत्र, रस्ते दुरुस्ती, किमान गरजा आदी कामांचे नियोजन झालेले असल्याने आता मार्च एण्डपर्यंत ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कंत्राटदारांचे लाड बिलकूल खपवून घेवू नका, असा स्पष्ट आदेश आजच्या बांधकाम समितीच्या बैठकीत जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे या ...
तालुक्यातील चोंढी शहापूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने या घटनेची वेळीच गंभीर दखल घेतल्याने गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. याब ...
येथील ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ संस्थानला महावितरणच्या वतीने ३४.६१ लाख रुपयांचे बिल दिले. सदरील प्रकार हा व्यावसायिक दरातून संस्थानला वगळून घरगुती वापरात समाविष्ठ केल्याने झाला आहे. यामुळे संस्थानचे पदाधिकारी चांगलेच भडकले असून यामध्ये कायदेश ...
जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दू ...
नगरपालिकेच्या ६ फेब्रुवारी रोजी होणाºया विशेष सभेत यंदा समित्या स्थापनेसाठी नगरसेवक आग्रह धरतील, अशी परिस्थिती दिसून येत आहे. काही नगरसेवकांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे. ही मंडळी ठाम राहिली तर गेल्या अनेक वर्षांपासून ...
कळमनुरी तालुक्यात निराधार लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी मागील एप्रिल महिन्यापासून तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. अजूनही सहा गावच्या तलाठ्यांनी १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल तहसील कार्यालयात सादर केला नाही. ...