वारंवार बदलणारे अधिकारी व कर्मचारी मग्रारोहयोतील मजुरांच्या मुळावर उतरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची बोंब वाढली आहे. आधीच कुशलच्या कामाचा निधी नसल्याने मग्रारोहयोतील कामांवर परिणाम होत असताना ही नवी समस्याही मजुरा ...
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील मोटारसायकली चोरीस जात असल्याने जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांची टोळी तर सक्रीय झाली नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. ...
ग्राहकांना वीजबिल सहजरीत्या भरता यावे, याकरिता महावितरणने इंटरनेटच्या माध्यमातून विविध सुविधा केल्या आहेत. आता यामध्ये वक्रांगी केंद्राची भर पडली असून सदर सेवेचा लाभ घेत वीज ग्राहकांना बिलभरणा करता येणार आहे. जिल्ह्यात एकूण ३५ केंद्रांची स्थापना करण् ...
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील तरूण मोबीलखाँ रशिदखाँ पठाण (२८, रा.शिरड शहापूर) हा नांदेडकडून गावाकडे परत येत असताना वसमत टी पार्ईंटवर कंटनेरने जोराची धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च रोजी रात्री ११ वाज ...
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा देवून जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील जवळपास ७0 अभियंते सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कर्जमाफीनंतर ३0 टक्क्यांची कात्री लागणार असल्याने काही विभागांनी आपली आहे तीच कामे पूर्ण करून आळशी भूमिका घेतली होती. ...
येथील पंचायत समिती कार्यालयाचा अनागोंदी कारभारामुळे पंचायत समितीत आजपर्यंत रुजू झालेले गटविकास अधिकारी वर्षभरही टिकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सेनगाव पं. स.चा कारभार पुर्णत: ढेपाळला असून नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकाºयांसमोर आता दुहेरी आ ...