मुख्यमंत्री पेयजलमधील दोन वर्षांपासून मंजूर ७ योजनांपैकी दोन सुरू झाल्या. तर एकीची निविदा निघाली. उर्वरित चारचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. हा मुद्दा निकाली निघाल्यात जमा असला तरीही राष्ट्रीय पेयजलमधील १३ योजना मात्र जिल्हा नियोजन समितीकडून निधी मि ...
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे धरणे आंदोलन ५ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. ...
आता शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले असल्याने वाढीव किंमत मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवलेला शेतीमाल नाईलाजास्तव विक्रीस आणला आहे. मात्र प्रतीक्षेनंतरही कवडीमोल दराने शेतकºयांना मालाची विक्री करण्याची वेळ येत आहे. ...
१५ वर्षीय मुलीवर मागील काही महिन्यांपासून जबरी बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली. ४ मे रोजी पोट दुखत असल्याने तिला औंढा येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता तिने मृत अर्भकास जन्म दिल्याने हे बिंग फुटले. यामुळे औंढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ...
राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली असून, निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपुर्वीच केली. वेळीच उदिष्ट पुर्तता करून देशात राज्याने या अभियानात प्रथम स्थान मिळविले आहे. यामध्ये नांदे ...
नळाचे कनेक्शन का देत नाही, असे विचारण्यासाठी आलेल्यांनी माझ्या घरात येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत साहित्याची नासधूस केल्याची तक्रार शिरडशहापूरच्या सरपंच नंदा ठोंबरे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात दाखल केली ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार अपात्र संचालकांना सहकार व पणन मंत्र्यांनी दिलासा दिला असून अपात्रतेच्या कारवाईला अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली आहे. ...
जिल्हा जातपडताळणी समितीकडे मागील दीड वर्षात ६३४७ प्रकरणे प्राप्त झाली होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ५९४३ प्रकरणे निकाली काढण्यात असून उर्वरित ४०४ पैकी १२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे देण्यात आली. ...