राष्ट्रीय महामार्गालगत कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथे आखाड्यावरून ढोल केलेले हळदीचे २४ कट्टे चोरीस गेल्याची घटना १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला. ...
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या ९६ पैकी ५६ शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले आहे. तर बाहेर जाणाºया १0७ पैकी ८१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुकानातील साहित्य पूर्णपणे खाक झाले असून इमारतही क्षतीग्रस्त झाली आहे. ...
मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळा स्थळापासून काढलेल्या मिरवणुकीत तरुणाई हजारोंच्या संख्येने सहभागी झाली होती ...
शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ...
तालुक्यातील घोटा देवी येथे हळद घोळत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमी शेतक-यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
शहरातील विविध भागातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी मध्ये जवळपा ७ हजार लाभार्थ्यांनी पालिकेकडे घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार त्यांचा सर्वे करुन अद्यापर्यंत ३५० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तर अजून ३५० घरकुलांचे प्रस्ताव तया ...