जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. ...
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून दिली असून २६ एप्रिलपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. ...
मागील दीड महिन्यापासून हिंगोलीकरांना पथदिवे बंद असल्याने रात्री रस्त्यांवर अंधाराचा सामना करावा लागत होता. मंगळवारी नगरपालिकेने ३५ लाख भरल्यामुळे पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. ...
या सप्ताहात अनेक लग्नतिथी असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात विवाहांचे नियोजन असल्याने प्रवाशांची मात्र गर्दी वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बस, रेल्वेसह खाजगी बस वाहतुकीलाही यामुळे गर्दी दिसून येत आहे. ...
जेव्हा तुम्ही एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी घेऊन जाता. तेव्हा तर तुम्हाला रस्त्यावरील नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला माहिती असलेल्या नियमामुळे अपघात टळेल आणि मौल्यवान जीव वाचेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी के ...
येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु मध्येच त्यात व्यत्यय आला होता. पूर्वी फक्त चारच इच्छुक होते. आता ती संख्या आठवर गेली आहे. ...
घाण पाण्यावरील, घोंगावणाऱ्या डासांच्या अॅनॉफिलिस जातीच्या मादीच्या दंशातून हिवताप पसरतो. त्यामुळे परिसरातील सर्व नाल्या वाहत्या करणे आवश्यक असून साचलेली डबकी, खड्ड्यांत पाणी साचू दिले नाही तर, हिवताप, डेंगू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या रोगांना प्रतिबंध ...