महाराष्टÑ राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठी शासनाकडून ५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जात आहे. जून २०१७ ते मे २०१८ अखेरपर्यंत नोंदणीकृत १८२२ कामगारांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अनेकांनी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी ग्रामसेवकांकड ...
तालुक्यातील इंचा येथील पाणीप्रश्न अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे. प्रशासनही लक्ष देत नसल्याने २४ मे रोजी जिल्हाधिकारी व जि.प. कार्यालयावर प्रहार जनशक्ती व रिपाइंच्या वतीने घागर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी व सीईओंच्या प्रतीकात्मक खुर्च्यांना हार घातले ...
जिल्ह्याचे पतधोरण ठरविताना बँकांना पीककर्ज वाटपाचे १११८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना उद्योग, शिक्षण, गृहकर्ज आदीसाठी ६३२ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र कृषीप्रमाणेच त्यातीलही काही बाबींना बँकांची नकारघंटाच कायम असते. गृहकर्ज तेवढे देण्याचा प ...
शहरातील विविध रुग्णालयातील जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) पालिकेने नागरी वस्त्यांसाठी ठेवलेल्या कचराकुंडीत बिनधास्तपणे टाकला जात आहे. मात्र पालिका नोटिसा बजावण्यापलिकडे कोणतेच पाऊल उचलत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही रुग्णालये नागरी वस्तीत ठेवलेल्य ...
कर्जमाफीतील विविध निकषात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता ६१ हजार ४७४ झाली असून २३६ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर प्रत्यक्षात ५६ हजार ५९४ शेतक-यांच्या खात्यावर २१६ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...
१३ कोटी वृक्ष लागवड सन २०१८ अंतर्गत जुलै महिन्यात २४ लाख ३२ हजार ६१८ रोपांची लागवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय वनाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले जात असून संबंधित विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. ...
वसमत तालुक्यातील पारवा येथील मयत मुरलीधर कदम यांच्या खुनाचे रहस्य उलगडले असून दारू पाजून दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती कुरूंदा पोलिसांनी दिली आहे. ...
सार्वजनिक व संवेदनशिल ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचावी यासाठी हिंगोली शहरातील विविध ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आल्या. मात्र सुविधांविना काही गायब झाल्या तर कुठे चौकी असूनही पोलीस कर्मचारी बसत नसल्याचे चित ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर या योजनेचे (सौभाग्य) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एपीएलच्या ४८ हजार २४९ तर बीपीएलच्या २७८0 कुटुंबांकडे वीज नसल्याचे आढळून आले आहे. ...
स्मार्ट ग्राम योजनेसाठी २0१७-१८ मध्ये पंचायत समित्यांकडून प्रस्ताव पाठविण्यास वारंवार विलंब होत आहे. शिवाय काटेकोर तपासणी करून यादी पाठविण्यात येत नसल्याचेही चित्र आहे. प्रत्येक तालुक्यातील पहिल्या पाच गावांची तपासणी आचारसंहिता संपल्यानंतर लगेच होणार ...