पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भ ...
जिल्ह्यात आधीच कोणी अधिकारी यायला तयार नसताना येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. नवीन अधिकारी देण्यापूर्वीच त्यांना कार्यमुक्तही केले जात असल्याने रिक्त पदांचा डोंगर वाढत चालला आहे. ...
वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या खून प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका फरार आरोपीला रविवार अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना वसमत सत्र न्यायालयासमोर उभे केले असतास २३ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे ...
तालुक्यातील जलालदाभा येथील तरूण गजानन दत्तराव मोधे (२४) याने स्वत:च्या शेतात सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० मे रोजी सकाळी उघडकीस आली. ...
शालेय पोषण आहारासाठी पणन महासंघतर्फे तूर डाळीचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे जून २०१८ ते डिसेंबर २०१८ सहा महिन्यांसाठी लागणारी तूर डाळीची मागणी जिल्हा स्तरावरून मागविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या मागणीप्रमाणे पुरवठा केलेल्या तूर डाळीची रक्कम ...
येथील शेवाळा रोडवरील चौकामागील भंगार साहित्याच्या दुकानाला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून तीन लाख रूपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या वाहनाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ...
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यांसाठी २४ मे ते ७ जून या कालावधीत उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. ...
शहरातील बसस्थानक परिसरात १९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर भिडल्याची घटना घडली. दोन्ही गटांतील तरूणांकडे लोखंडी रॉड व धारदार शस्त्र असल्यामुळे बसस्थानक परिसरातील प्रवासी व नागरिकांची एकच धावपळ उडाली. ...
जिल्ह्यात योग्य साईट मिळत नसल्याने जि.प.च्या लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व जलयुक्त शिवारमधील जवळपास १0 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. गतवर्षी जलयुक्तचे ४४.८५ लाख परत पाठविण्याची नामुष्की या विभागावर ओढवली होती. ...
तालुक्यातील इंचा येथे १९ मे रोजी ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला होता. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला. ...