काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. प्रदूषित झाली आहे. ती पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांत जागृती दिं ...
मुख्य पात्राला धक्का न लावता लोकसहभागातून या नदीचे पुनरूज्जीवर केले जाणार आहे. या नदीला येऊन मिळणाऱ्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही जलचळवळ राबविली जाणार आहे. ...
येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी पथके तपासकामी तैनात केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली. ...
एखाद्या ग्राहकाने विद्युत बिल भरण्यास विलंब केला किंवा कोणाची अवैध जोडणी आढळून आल्यास त्याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी सळो की पळो करुन सोडतात. मात्र चक्क अधिक्षक अभियंत्यानीच स्वत: अवैध विद्युत जोडणी पकडल्यावरही हे प्रकरणच दाबण्याचा ...
महाराष्टÑ राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठी शासनाकडून ५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जात आहे. जून २०१७ ते मे २०१८ अखेरपर्यंत नोंदणीकृत १८२२ कामगारांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अनेकांनी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी ग्रामसेवकांकड ...
तालुक्यातील इंचा येथील पाणीप्रश्न अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे. प्रशासनही लक्ष देत नसल्याने २४ मे रोजी जिल्हाधिकारी व जि.प. कार्यालयावर प्रहार जनशक्ती व रिपाइंच्या वतीने घागर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी व सीईओंच्या प्रतीकात्मक खुर्च्यांना हार घातले ...
जिल्ह्याचे पतधोरण ठरविताना बँकांना पीककर्ज वाटपाचे १११८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना उद्योग, शिक्षण, गृहकर्ज आदीसाठी ६३२ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र कृषीप्रमाणेच त्यातीलही काही बाबींना बँकांची नकारघंटाच कायम असते. गृहकर्ज तेवढे देण्याचा प ...
शहरातील विविध रुग्णालयातील जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) पालिकेने नागरी वस्त्यांसाठी ठेवलेल्या कचराकुंडीत बिनधास्तपणे टाकला जात आहे. मात्र पालिका नोटिसा बजावण्यापलिकडे कोणतेच पाऊल उचलत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही रुग्णालये नागरी वस्तीत ठेवलेल्य ...
कर्जमाफीतील विविध निकषात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता ६१ हजार ४७४ झाली असून २३६ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर प्रत्यक्षात ५६ हजार ५९४ शेतक-यांच्या खात्यावर २१६ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...
१३ कोटी वृक्ष लागवड सन २०१८ अंतर्गत जुलै महिन्यात २४ लाख ३२ हजार ६१८ रोपांची लागवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय वनाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले जात असून संबंधित विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. ...