अधिकमास महिन्यात देवदर्शन, दान करण्यासाठी ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्र्दी होत आहे. देशातील विविध भागातील भाविक येथे येत असल्याने संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
तालुक्यातील आजेगाव व गुगूळपिंपरी येथील मावसभाऊ असलेले दोन युवक २५ मे रात्री १० च्या सुमारास वाशिम-रिसोड रस्त्यावर लाखाळा पाटी येथे झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
नामांकित मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाला तयार करून त्याची विक्री करणाºया व्यापाºयांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शेख रिजवान महोमद गौस पाशा, वसमत व गोवर्धन ...
सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत. ...
ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष ...
विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यानी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही दोन दिवस हे प्रकरण थंडावले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली असून, आता एका प्रकरणात कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कावरवाई तर दुसºय ...
तालुक्यातील वाळकी येथे सहा वर्षांपासून रखडत पडलेल्या पाण्याच्या टाकीचे चार दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले. चार दिवस पाणीपुरवठा केल्यानंतर ही टाकी अचानक कोसळली. यामध्ये एक तरूणी गंभीर जखमी झाली आहे. ...
जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी द ...