वसमत तालुक्यातील गिरगांव येथे दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी धूमाकूळ घालून तब्बल आठ जणाना चावा घेऊन जखमी केल्याची घटना आज सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. ...
पसंत नाही म्हणून नांदविणार नसल्याचे सांगून ३० वर्षीय विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथे रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सासरकडील १३ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर ...
आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
जिल्हा रूग्णालयात मागील तीन वर्षांत २१ जणांनी नेत्रदान केले असून त्यामुळे आतापर्यंत ४२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. तर मागील दोन वर्षात १३६० जणांनी नेत्रदान संकल्प केला आहे. ...
आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली य ...
सार्वत्रिक बदल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन अखिल महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा हिंगोलीच्या वतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्य ...
जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात १५ हजार करण्याचे उद्दिष्ट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असून, जलसंपदा विभागाच्या वतीने एकूण पाच तलावांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी एका लावाचे काम पूर्णत्वास जाण ...
येथील भाजीमंडईतील गालेलिलावाची मागील १७ ते १८ वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रक्रिया अखेर ८ जून रोजी पूर्ण झाली. नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखालील लिलावात १३ गाळ्यांतून पालिकेला २४ लाख ७४ हजार रुपयांची अनामत जमा झाली आहे. ...