ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा कचेरीवर ५ जुलै रोजी नाथजोगी समाजाचा मोर्चा धडकला. दिवसेंदिवस भटक्या जमातीतील व्यक्तीवर वाढणारे अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधवा ...
येथील रामलीला मैदानावर श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाही पालखीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ...
गेल्या अनेक वर्षांपासून रोहयोत वन विभागाकडे कार्यरत असलेल्या मजुरांना शासन सेवेत कायम करण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. ३ जुलै रोजी हा अहवाल देण्यास सांगितले होते. ...
मागील महिनाभरापासून चर्चेत असलेला विस्थापित शिक्षकांना पदस्थापना देण्याचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. या २४0 शिक्षकांसह ८७ आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील तीनपैकी इसापूर धरणात ३ टक्के जलसाठा झाला असून इतर दोन धरणे मृतसाठ्यात आहेत. तर लघुपाटबंधारेच्या २५ पैकी केवळ १२ तलावांमध्येच २५ टक्क्यांच्या आत जलसाठा झाला आहे. ...
दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालेली आहे. मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्यांना एकवेळ समझोता योजनेत दीड लाख भरून खाते बेबाकी करण्यास ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
येथील रामलीला मैदानावर श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाही पालखीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. ...
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यावर अज्ञाताने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. ...