भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धापनदिनानिमत्त १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळ व ग्रामस्तरीय भूजल संवाद या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पा ...
मुलींच्या शिक्षणात खंड पडून नये यासाठी दरवर्षी ग्रामीण भागातील विद्याथीनींना शाळेत ये-जा करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मानव विकास मिशन योजनेअंतर्गत मोफत बसपास वाटप केल्या जातात. यावर्षी चालू शैक्षणिक वर्षात ४४५९ मुलींना मोफत बस पासेस वाटप ...
जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मागील दहा ते बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसामुळे शेतात तण वाढत चालले आहे. शिवाय इतरही कामे होत नसल्याचे चित्र आहे. ...
शेतकऱ्यांना बँक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने या विरोधात आज सकाळी काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर धरणे आदोंलन करण्यात आले. ...
हट्टा येथील दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यात ग्राम पंचायत अपयशी ठरल्याच्या निषेधार्त भिम टायगर सेनेच्या वतीने आज सकाळी मुंडन, चंदादान आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील समगा येथून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील पूल कोसळल्याने पुढील मार्ग पूर्णत: बंद झालेला आहे. या ठिकाणाहून केवळ दुचाकी जाईल, एवढाच रस्ता शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे तब्बल १२ गावांचा संपर्क तुटला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या वर त्यांंचाच पक्षाच्या संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय २१ जुलै ला आयोजित विशेष बैठकीत होणार आहे. ...