पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत. ...
ग्रामीण भागापासून शहरापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी सुसंवाद व संघटित राहण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सुरुवात केलेल्या शक्ती अॅपच्या सदस्य नोंदणी अभियानास हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने आज प्र ...
येथील आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुंबई येथे ३१ जुलै रोजी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना हिंगोली जिल्हा येथे येण्याची विनंती केली. त्यानुसार सप्टेंंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे मुटकुळे यांन ...
येथे मोटार दुचाकीवरून गावात गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच छापा मारुन ७३५० रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. दुचाकीही जप्त केली असून एकास ताब्यात घेतले. ...
२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या व धरणे आंदोलन सुरू आहे. ...
शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयात सादर करावी, अशा सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. सदर माहिती २८ जुलैपर्यंत देण्याच्या सूचना होत्या. मात्र एकाही तालुक्यातून माहिती उपलब्ध झाली नसल्याचे शिक्षण ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सकल सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. ...
जिल्ह्यात ३१ जुलै रोजीचे ६ वाजल्यापासून ते १३ आॅगस्ट रोजीचे २४ वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ (१) (३) चे आदेश लागू करण्यात आले आहेत. ...