दलित-वस्ती सुधार योजनेचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत आता लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशाने ही कामे थांबल्याने सरपंच मंडळीचा पदाधिकाऱ्यांकडे रेटा लागला. आता सर्व पंचायत समित्यांकडून चौकशी अहवाल आल्यान ...
महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... या शहरात जिल्हा मुख्यालय तर आहे; पण ते नावालाच. बसायला माणसेच भरली नाहीत तर ते मुख्यालय घेऊन काय करायचे? रिकाम्या खुर्च्या आणि बिल्डिंग पाहून माघारी फिरतात गोरगरीब बिच्चारे. एक बरे ...
विषय शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने जिल्हस्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १ आॅक्टोरबर रोजी महाराष्टÑ राज्य प्राथमिक प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीतर्फे करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी संदी ...
जि. प. समाजकल्याण विभागातर्फे मागील दोन वर्षांत २१ हजार २६८ आठवी ते दहावी, पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर चालू शैक्षिण वर्षातील शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांग ...
ग्राहकांना सुरळीत वीजसेवा मिळावी यासाठी महावितरणकडून नेहमीच नव-नवीन उपाययोजना करण्यात येतात. महावितरणमध्ये विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयके आणि कायार्देश प्रक्रियेतही पारदर्शकता व गतिमानता यावी, यासाठी आता सदर प्रक्रिया ई-आरपी प्रणालीद्वारे ...
न.प.तर्फे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३ कोटी १० लाख रुपयांच्या कै.स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे भवनाचे भूमिपूजन नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते पार पडले. ...
येथील हिंगोली राज्य मार्गावर असलेल्या इलेक्ट्रिकल्स् हे दुकान फोडून त्यामधून २ लाख रुपयांच्या वर कॉपर धातूची चोरट्यांनी चोरी केल्याची घटना रविवारी २ च्या सुमारास घडली आहे. या बाबत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आजूबाजूच्या सीसीटीव्हीमार्फत पो ...
काही दिवसांपूर्वी शहरी भागापुरतेच मर्यादित असलेले आॅनलाईन खरेदीचे लोण आता ग्रामीण भागातील वाडी, तांड्यापर्यंत पोहचले आहे. येथील बसस्थानक परिसरात विविध कंपन्यांचे कुरियर प्रतिनिधी दररोज ग्राहकांचे पार्सल वितरित करताना दिसून येतात. यामधून महिन्याकाठी त ...
जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे. ...