शहरपासून ३ किमी अंतरावर असलेल्या बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. ...
वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामस्थांनी परभणी- हिंगोली राज्य रस्त्यावरील बोरीसावंत पाटीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता रोहित्र देण्याची मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. ...
कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापुरच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या ७४ अर्जांची छाननी झाली असून ७१ अर्ज पात्र ठरले आहेत. तर तीन अर्ज बाद झाले आहेत. बाद झालेले तीनही अर्ज सिंदगी गणातील असून तेथे एकच उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. त्यामुळे ...
परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १९ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतंर्गत सुकाणू व सनिंयत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. ...
सेनगाव तालुक्यातील उमरदरीत पती पत्नीच्या भांडणात महिलेच्या डोक्यात लकडाने मारहाण केल्याने तिचा जागीच मृत्य झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध मंगळवारी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...