कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनानंतर जि.प.कर्मचाºयांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व कर्मचाºयांऐवजी संबंधित विभागप्रमुख व लिपिकाच्या वेतनातून दरमहा समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. ...
वसमत येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इज्तेमा होणार आहे. इज्तेमामध्ये लाखावर मुस्लिम बांधव हजेरी लावणार असल्याने त्या दृष्टीने तयारी होत आहे. मुस्लिम बांधव श्रमदानाद्वारे इज्तेमा परिसरात कामे करत आहेत. ...
शासनाने प्रादेशिक योजनेतील गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने विद्युत व तांत्रिक प्रस्ताव मागविले असून यापूर्वीच्या रखडलेल्या वीजदेयकांची अदायगी करण्याचा विचार करीत आहे. हिंगोली जि.प.ने सिद्धेश्वर, पुरजळ व मोरवाडी योजनेचे प्रस्ताव यात पाठविल्याची माहिती ...
तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत. ...
शांतीनगर आंधरवाडी येथील जेतवन बुद्ध विहार येथे १२ फेबु्रवारी रोजी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जेतवन बौध्द प्रशिक्षण केंद्र शांतीनगरतर्फे सतराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील २५ हेक्टरच्या भव्य मैदानावर १० फेब्रुवारी रोजी आरोग्य प्रशासनाच्या वतीने मोफत ‘अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन केले होते. ...
हिंगोली महसूल विभागाने यंदा जानेवारीअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट ६३.७५ टक्के पूर्ण केले आहे. यात २६.६१ पैकी १६.९६ कोटींची वसुली झाली असून हे प्रमाण ६३.७५ टक्के आहे. ...
येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिराची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रेल्वेस्थानक परिसरातील भव्य मैदानावर विविध प्रकारच्या आजारांचे फलक लावून स्टॉल उभारले असून पार्किंगची वेगळी यंत्रणा करण्यात आली आहे. या शिबिराला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हजेरी लावण ...
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे चाकूचा धाक दाखवून लुटमारीच्या घटनाही वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध पोलीस ठाणे हद्दीत चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यातील चोरट ...