शहरात शनिवारी ७.३० वाजण्याच्या सुमारास सत्यनारायण टॉकीजजवळ अचानक गोंधळ झाला. दगडफेक, हाणामारी, तलवारी घेवून तरूणांची धावाधाव यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. यात बाजारपेठेतील दुकाने धडाधड बंद झाली. पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने जमाव पांगला. ...
औंढा तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा येथे शेताच्या कामावर का येत नाहीस म्हणून एका महिलेस मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजण्यात आले होते. ही घटना १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी कुरुंदा पोलीस ठाण् ...
राज्यात मेगाभरती होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या-त्या संस्थांतील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. मात्र आगामी काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया होईल की नाही, याचीच शंका दिसून येत आहे. शिवाय हिंगोलीत जि.प. व जिल ...
देशाची पुनर्रचना करणारी व्यवस्था म्हणजे भारतीय संविधान आहे. आधुनिक पद्धतीने विचार करण्याची संधी ही या देशाची राज्यघटना आम्हा सर्वांना देत आहे, असे प्रतिपादन बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत पहि ...
जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ असल्याशिवाय कुणालाही सामाजिक जीवनात चांगल्या पद्धतीचे काम करता येत नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असे नाही. त्यामुळे राग, त्रागा केल्यास स्वत:ला आणि इतरांनाही त्रास आहे. मात्र समजून घेत समोरच्याशी संवाद साधला तर काम करण ...
आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता फोडाफोडी व इतर बाबींच्या भीतीपोटी नवनिर्वाचित संचालकांना सहलीवर पाठविले आहे. तर पदाधिकारी निवडीच्या सभेची तारीख निश्चित होत नसल्याने खर्चाच्या भीतीने पॅनलप्रमुखांच्या पोटात भीतीचा गोळा उठ ...
राज्यातील शेतक-यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून या पोर्टलचा शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला ...
उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षाच्या यांत्रिकीकरणासाठी तालुक्याला ७१ लाखांचा निधी प्राप्त झाला असून याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी दिली. ...
औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत १७ जानेवारी रोजी भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर असल्याने महाप्रसादासाठी हजारो भाविक यात सहभागी झाले होते. ...
दरवर्षी मकरसंक्रांती हा सण एक संदेश घेऊन येतो, तो संदेश म्हणजे गोड बोला! या शब्दांचा अर्थ तडजोड करुन गोड बोलणे हा नाही. तर मनाभावातून आपली प्रकृती, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी आपण तणावमुक्त होऊन गोड बोलले पाहिजे, असे साहित्यिक विलास वैद्य म्हण ...