शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

राष्ट्रीय महामार्गांचा जिल्ह्याबाहेरून कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:51 AM

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची तुकडे पाडून सहा कामे सुरू आहेत. मात्र या कामांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांची कार्यालये जिल्ह्याबाहेर आहेत. तर दर्जावरून निर्माण होणा-या प्रश्नाला उत्तर देणारा कोणी येथे भेटत नसल्याने अडचण होत असून निदान येथे उपविभाग तरी द्यावा, अशी हिंगोलीकरांची रास्त अपेक्षा आहे.

विजय पाटील।हिंगोली : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची तुकडे पाडून सहा कामे सुरू आहेत. मात्र या कामांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांची कार्यालये जिल्ह्याबाहेर आहेत. तर दर्जावरून निर्माण होणा-या प्रश्नाला उत्तर देणारा कोणी येथे भेटत नसल्याने अडचण होत असून निदान येथे उपविभाग तरी द्यावा, अशी हिंगोलीकरांची रास्त अपेक्षा आहे.जिल्ह्यातून जाणाºया काही राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. तर काहींचे अजूनही भूसंपादनच सुरू आहे. काहींचे हे कामही अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय महामार्ग १६१ लोहा-वारंगा-कनेरगावचे काम सुरू होणार आहे. मात्र हा मार्ग अकोला व नांदेडच्या विभागांमध्ये वाटल्या गेला. हिंगोलीकरांना दोन्हींकडूनही टोलवाटोलवीच सोसावी लागते. राष्ट्रीय महामार्ग ३६१ वारंगा-महागाव याचेही काम सुरू आहे. त्यावरही नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नांदेडहून काम पाहते. तक्रारी झाल्याच तर त्या सोडवायच्या कशा? हा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्ग २२२ परभणी-हिंगोली चे काम सुरू आहे. तर राष्ट्रीय महामार्ग ७५२, राष्ट्रीय महामार्ग ४६१ ब. नरर्सी नामदेव-सेनगावच्या भूसंपादनाची प्रक्रियाच बाकी असताना कामही सुरू झाले अन् ते वादात सापडून बंदही पडले. जिल्हा प्रशासन केवळ एक जुजबी नोटीस देवून मोकळे झाले. आता भूसंपादन प्रस्ताव आला.जिल्ह्यातील मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गामार्फत होणार आहेत. त्यांची कामेही योग्य दर्जाची होणे अपेक्षित आहे.त्यासाठी त्यांचा विभाग नव्हे, निदान उपविभाग हिंगोलीतच असला तर त्यांच्या चुकावर लागलीच बोट ठेवून दुरुस्ती करणे शक्य होईल. अन्यथा ही कामे झाल्यावर पुन्हा दुरुस्तीलाही निधी मिळणार नाही अन् पूर्वीपेक्षाही वाईट अवस्था झाली तर कोणी दखलही घेणार नाही.जिल्हा प्रशासनालाही स्थानिक ठिकाणी असलेल्या यंत्रणेकडून आढावा घेण्यासह कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करणे सोपे जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले तर हे काही अवघड काम नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक