शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

पावसाळा की उन्हाळा हेच कळेना! मामा तुम्हीच सांगा, लग्नामध्ये कोट घालू की रेनकोट..?

By विजय पाटील | Updated: May 5, 2023 16:13 IST

अचानकपणे येत असलेल्या अवकाळी पावसामुळे लग्नकार्यात बाधा येऊन वऱ्हाडी मंडळींची विचारपूस करण्याऐवजी पावसाकडेच पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

हिंगोली: गत महिनाभरापासून अवकाळी पाऊस अधून-मधून सुरूच आहे. त्यामुळे लग्नामध्ये कोट घालू की रेनकोट? असा प्रश्न नवरदेव मंडळी आप्तेष्टांना करत आहेत. सकाळी ऊन पडते, दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होते आणि नंतर अवकाळी पाऊस पडायला सुरुवात होते. चैत्र आणि वैशाख हे मराठी महिने लग्नसराईचे असतात. त्यामुळे वधू-वरांकडील आप्तेष्ट तसेच वऱ्हाडी मंडळी लग्नकार्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळतात.

दोन-अडीच वर्षांपूर्वी कोरोनामुळे लग्नकार्य पूर्णत: थांबले होते. आता कोरोना संपुष्टात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात लग्नकार्य सुरू आहेत. परंतु, अवकाळी पावसामुळे लग्नकार्यात व्यत्यय निर्माण होत आहे. चैत्र महिन्यातील तिथी सोयीची असते असे पाहून अनेकांनी मंगल कार्यालय राखीव करून ठेवले आहेत. परंतु, अचानकपणे येत असलेल्या अवकाळी पावसामुळे लग्नकार्यात बाधा येऊन वऱ्हाडी मंडळींची विचारपूस करण्याऐवजी पावसाकडेच पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

शहरी भागात विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालय, हॉल आदींची व्यवस्था असते. परंतु, ग्रामीण भागात मात्र मोकळ्या जागेत किंवा गावाशेजारील शेतामध्ये विवाह सोहळा होतो. परंतु, महिनाभरापासून अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत असल्याने वऱ्हाडी मंडळींची फजिती होत आहे.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीmarriageलग्न