शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

हिंगोली जिल्ह्यात ८४ टक्के पेरण्या पूर्ण; सततच्या पावसाने काही भागात पेरणी नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 19:04 IST

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी पेरण्याच करता आल्या नाहीत. तर काहींच्या पेरण्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने ८४.३९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. 

हिंगोली : यंदा जिल्ह्यात मान्सून वेळेवर दाखल झाला. शिवाय सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी पेरण्याच करता आल्या नाहीत. तर काहींच्या पेरण्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने ८४.३९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. 

हिंगोली जिल्ह्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. शिवाय मध्यंतरीचे दहा ते बारा दिवस वगळले तर पावसात सातत्य आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अतिवृष्टीचाही फटका बसला. यंदा आतापर्यंत ४९.३१ टक्के पर्जन्यमान झाले असून गतवर्षी अवघे ३0.५१ टक्के झाले होते. मागील चोवीस तासांत आज सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार हिंगोली-१0, वसमत-३.७१, कळमनुरी-१0.६७, औंढा -७.२५, सेनगाव ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या हंगामात आजपर्यंत तालुकानिहाय पर्जन्य  हिंगोली-४५८.३८, वसमत-४३२.११, कळमनुरी-४८२.५१, औंढा -४२४.७५, सेनगाव ४0३.३२ मिमी असे आहे.

हिंगोली जिल्ह्यात खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ४0 हजार ६२७ हेक्टर असून ५ हजार ५२७ हेक्टरवर पेरणी झाली. बाजरीची ४४ हेक्टर, खरीप मक्का ९४६ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीचे क्षेत्र वाढले असून ३८ हजार ६३६ हेक्टर, मूग ६९२५ हेक्टर, उडीद ५0१४ हेक्टर, इतर कडधान्य ७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तीळ १९५ हेक्टर, कारळ १२0 हेक्टर, सोयाबीन २ लाख २३ हजार ९४ हेक्टरवर पेरले गेले आहे. यात वाढ झाली. तर कापसाचे क्षेत्र ८२ हजारांवरून ४२ हजार ६११ हेक्टरवर आले आहे. इतर पिके ११0६ हेक्टरवर आहेत. जिल्ह्याच्या ३.८४ लाख एवढ्या सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३.२४ लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे. हे प्रमाण ८४.३९टक्के आहे. तालुकानिहाय विचार केला तर कळमनुरी व हिंगोली तालुक्यात १00 टक्क्यांवर पेरणी झाली. वसमत-७४, औंढा ७६ तर सेनगावात ७२ टक्के पेरणी झाली.

आठ तलाव भरलेजिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असली तरीही केवळ ८ तलावच १00 टक्के भरले आहेत. तर ७ २५ टक्क्यांच्या आत आहेत. १ पन्नास टक्क्यांपर्यंत भरला. दोन तलाव ७५ टक्क्यांपर्यंत भरले. तर ४ त्यापेक्षा जास्त भरले आहेत.  या सर्व प्रकल्पांत २७ दलघमी पाणी असून ५१.८३ टक्के जलसाठा झाला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस