शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

कयाधू नदीला पूर, पिके पाण्याखाली; तलाठ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 4:41 PM

कळमनुरी तालुक्यातील अन्य गावांसह शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे.

कळमनुरी (हिंगोली) :-तालुक्यात २२ सप्टेंबर रोजी सकाळी तब्बल ३ तास झालेल्या दमदार पावसामुळे कयाधू नदीला पूर येऊन खरीपातील पिके पाण्याखाली सापडली आहेत. आजच्या पावसाची नोंद २२.६६ मि.मि. एवढी नोंदल्या गेली आहे.

कळमनुरी तालुक्यातील अन्य गावांसह शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे. अशातच २२ सप्टेंबरला सकाळी अतिवृष्टी झाल्याने कयाधू नदीला मोठा पूर आला. यामुळे नदीकाठच्या शेतांमधील पिके पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत. चालू वर्षात या नदीला दोन ते तीनवेळा पूर आल्यामुळे पिकांची अतोनात हानी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे यापुर्वी नदीकाठावरील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला होता. काहीच दिवसांत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली असून सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी तलाठ्यांना दिले आहेत. 

टॅग्स :HingoliहिंगोलीfloodपूरRainपाऊस