शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; भगवती, वरूडचक्रपानजवळील पुलावरून पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:50 IST

हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडळांत अतिवृष्टी

हिंगोली : गुरुवारी रात्री शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील भगवती गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा व वरूडचक्रपान येथील कयाधू नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे दोन्ही पुलांवरील वाहतूक दुसऱ्या ठिकाणावरून वळविण्यात आली.

गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिके माना टाकत होती. परिणामी शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. ७ ऑगस्ट रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले व इतर छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला, तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतशिवारात पाणी शिरले होते. परिणामी खरीप पिके पाण्याखाली गेली. हिंगोली शहरातील कयाधू नदीही भरून वाहत होती.

सहा मंडळांत अतिवृष्टीजिल्ह्यातील नर्सी नामदेव १०७ मिमी, कळमनुरी ७० मिमी, वाकोडी ११५.८ मिमी, नांदापूर ८७ मिमी, वारंगाफाटा ८३ मिमी, सेनगाव मंडळात ७४.८ मिमी पाऊस झाला.

भगवती गावाच्या पुलावरून पैनगंगेचे पाणी...कडोळी (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील भगवती गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूर आला. त्यामुळे एसटी बस व इतर जड वाहनांना या ठिकाणावरून प्रवेशबंदी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला होता. परिणामी, भगवतीजवळील जुन्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत होते. पुराची स्थिती पाहून लगेच जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली; परंतु मोटारसायकल, ऑटो रिक्षांना या ठिकाणावरून जाऊ दिले जात होते.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी