शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे; रास्तारोको आंदोलनात कॉंग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 16:38 IST

हिगोली-जिंतूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प

सेनगाव : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रसने बुधवारी (दि. ६) हिगोली -जिंतूर रस्त्यावर रस्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे असा आरोप केला.

तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी  हतबल झाला आहे. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी रस्तारोको करण्यात आला. हिगोली -जिंतूर या  मुख्य मार्गावरील टि पाँईडवर  रस्तारोकोमुळे जवळपास तासभर वाहतुक ठप्प झाली होती. वाहनांच्या रस्त्यावर लांबलचक रांगा लागल्या होत्या.

शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे...अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन,कापूस,झेंडू या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांने जगावे कसे असा सवाल  काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी या वेळी बोलताना केला. हे सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे असा गंभीर आरोप ही त्यांनी यावेळी केला. 

आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय देशमुख, माजी जि.प.सदस्य द्वारकदास सारडा, युवक लोकसभा उपाध्यक्ष जितु देशमुख, पंचायत समिती सभापती स्वाती देशमुख, रणजित पाटील गोरेगावकर, वामन राठोड, नारायण डुबे,गजानन क्षीरसागर,अनिल पाटील,शालीक देशमुख,भगवान काळबांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनcongressकाँग्रेसHingoliहिंगोली