शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम: बाळासाहेब थोरात

By शिवराज बिचेवार | Updated: November 12, 2022 17:02 IST

कोणी काही चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की त्याला अडचणीत आले जात आहे

हिंगोली- गेल्या चार महिन्यात मोठे प्रकल्प इतर राज्यात जाण्याचे सत्र सुरू आहे, आजही एक प्रकल्प गेल्याची माहिती आहे. राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम केला आहे, असा आरोप काँग्रेस चे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

कळमनुरी येथे पत्र परिषदेत थोरात बोलत होते. आव्हाड यांच्याप्रमाणे अनेकांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. कोणी काही चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की त्याला अडचणीत आले जात आहे, यापूर्वी असे कधी पाहिले नव्हते. म्हणूनच आम्ही लोकशाही धोक्यात आहे असे म्हणतोय. भारत जोडो यात्रेला सर्वच घटकांचा प्रतिसाद मिळत आहे. कळमनुरी तालुक्यात तर खास स्वागत झाले. तुळजापूर येथील महाद्वार ची प्रतिकृती तयार केली होती, गजराजने राहुल गांधी यांचे स्वागत केले. कोल्हापूर च्या कुस्तीगीर यांनी कुस्तीतील डावपेच सादर केले. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक उठसूट आरोप करीत सुटले आहेत. असेही ते म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातHingoliहिंगोलीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा