शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अपघातात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:34 IST

कुरूंदा ते रेडगाव रस्त्यावर एका ४५ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला असून, या अपघाताचा अद्याप उलगडा झालेला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : कुरूंदा ते रेडगाव रस्त्यावर एका ४५ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला असून, या अपघाताचा अद्याप उलगडा झालेला नव्हता. दुचाकी चालविणारा बेशुद्ध अवस्थेत आहे. कुरूंदा-रेडगावमार्गे नातेवाईकांची भेट घेवून औंढा तालुक्यातील सावरखेडा येथे दुचाकीवरून घेऊन जाताना बागल पार्डीजवळ अपघात घडल्याने राधाबाई पांडुरंग सावंत (४६) ही महिला जागीच मरण पावली. तर त्यांचा मुलगा सध्या बेशुद्ध असल्याने त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहे. नेमका अपघात कसा घडला? याचा अद्याप उलगडा झाला नव्हता. यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. घटनास्थळी सपोनि शंकर वाघमोडे, जमादार बी.टी. केंद्रे यांनी भेट दिली. उशिरापर्यंत कुरूंदा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस