शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

अपघातात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:34 IST

कुरूंदा ते रेडगाव रस्त्यावर एका ४५ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला असून, या अपघाताचा अद्याप उलगडा झालेला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : कुरूंदा ते रेडगाव रस्त्यावर एका ४५ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला असून, या अपघाताचा अद्याप उलगडा झालेला नव्हता. दुचाकी चालविणारा बेशुद्ध अवस्थेत आहे. कुरूंदा-रेडगावमार्गे नातेवाईकांची भेट घेवून औंढा तालुक्यातील सावरखेडा येथे दुचाकीवरून घेऊन जाताना बागल पार्डीजवळ अपघात घडल्याने राधाबाई पांडुरंग सावंत (४६) ही महिला जागीच मरण पावली. तर त्यांचा मुलगा सध्या बेशुद्ध असल्याने त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहे. नेमका अपघात कसा घडला? याचा अद्याप उलगडा झाला नव्हता. यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. घटनास्थळी सपोनि शंकर वाघमोडे, जमादार बी.टी. केंद्रे यांनी भेट दिली. उशिरापर्यंत कुरूंदा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस