शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

विजेच्या तारांना चिकटून चार रोहींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:50 AM

कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदापूर : कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.करवाडी शिवारातील रंगराव चव्हाण यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या तारा ८ सप्टेंबर रोजी रात्री तुटून जमीनीवर पडल्या. त्यानंतर शेतातील पीक खाण्यासाठी आलेल्या रोही या वन्यप्राण्यांचा तारांना स्पर्श झाल्याने चार रोहिंचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभाग व महावितरण कंपनीला कळवले असता, दिवसभर कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे वनविभाग व महातवितरणविरोधात शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.परिसरात अनेक शेतकºयांच्या शेतात विजेच्या तारा लोंबकळत आहेत. महावितरण कंपनीचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. मनुष्य वसाहतीत या तारा तुटल्या असत्या तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे या तारा व्यवस्थित ताणण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे. अनेकदा महावितरण अधिकाºयांनी याबद्दल सांगितले पण कुणीही मनावर घेत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.परिसरात रोहींबरोबरच हरण, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार आहे. हे वन्यप्राणी शेतीचे अतोनात नुकसान करत आहेत. याकडे वन विभाग डोळे बंद करुन बसला आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार