शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सोलार कृषिपंपसाठी शेतकऱ्याकडून ४ हजार घेतले, लाचखोर तंत्रज्ञाच्या निलंबनाचे आदेश

By विजय पाटील | Updated: April 20, 2024 13:32 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याने निलंबनाचा प्रस्ताव महावितरणचे नांदेड येथील मुख्य अभियंता यांच्याकडे पाठविला होता.

हिंगोली : महावितरणच्या कुरुंदा शाखा १ उपविभागात कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञास चार हजारांची लाच घेताना पकडल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई १६ एप्रिल रोजी करण्यात आली आहे.

कुरुंदा येथील महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लक्ष्मीकांत बिजलगावे यास गावातीलच अंकुश दळवी यांच्याकडून चार हजारांची लाच घेताना पकडले होते. दळवी यांच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्रे सोलार कृषी पंप योजनेतून ऑनलाइन कोटेशन व सर्व्हे करून देण्याच्या कामात सहकार्य करण्यासाठी बिजलगावेने सहा हजारांची लाच मागितली होती. शेवटी चार हजारांवर तडजोड झाली. ती रक्कम स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कुरुंदा पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याने निलंबनाचा प्रस्ताव महावितरणचे नांदेड येथील मुख्य अभियंता यांच्याकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. गुन्हा दाखल झाल्याची तारीख ४ एप्रिलपासून निलंबित केल्याचे आदेश काढल्याचे कार्यकारी अभियंता अमोल मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागFarmerशेतकरीHingoliहिंगोली