शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

उशीखाली लसूण ठेवण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्....मच्छर, डासही दूर राहतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:31 IST

रोज लसणीच्या पाकळ्या उशीखाली ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे तुम्हीही वाचून अवाक् व्हाल...

लसणात अनेक गुणधर्म असतात. सर्दीवर तर लसूण रामबाण उपाय आहे. रोज लसणीच्या पाकळ्या उशीखाली ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे तुम्हीही वाचून अवाक् व्हाल...

मच्छर, माशा दूर राहतातलसणात असे गुणधर्म आहेत ज्यामुळे मच्छर आणि माशा दूर राहतात. लसणात अशी विषद्रव्ये असतात की जे मच्छर, माशांसाठी हानीकारक असतात. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या उशीखाली ठेवा अन् माशा, मच्छर दूर पळवा.

इम्युननिटी बुस्टरलसणाच्या पाकळ्यांमध्ये असे गुणधर्म आहेत जे कोविड काळात रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवतात. लसणात अ‍ॅलिसिन असते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या घटकामुळे रोग शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. रिसर्चमध्ये हे सिद्ध झालं आहे.

सर्दीचा त्रास होत नाहीलसणातील या अ‍ॅलिसिनमुळेच सर्दीचा त्रास होत नाही. रोज लसणाच्या पाकळ्या उशीखाली ठेवा. सर्दी तर दूरच इतर रोगही तुमच्या आसपास फिरकणार नाहीत. 

शांत झोप लागतेलसणात व्हिटॅमिन बी १ व बी ६ असते या दोन्ही व्हिटॅमिनचा आपल्या झोपेवर प्रभाव होतो. व्हिटॅमिन बी १ मुळे रात्रीची शांत झोप लागते तर व्हिटॅमिन बी ६ इनसोमानिया या आजारावर गुणकारी आहे. लसणामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना दूर ठेवता तसेच मानसिक आजारांपासूनही दूर राहता.

(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स