शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वेगवेगळ्या आजारांवर रामबाण उपाय ठरते 'सॅन्ड बाथ'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 10:47 IST

स्टीम बाथ, सन बाथ, मड बाथ अशी वेगवेगळी नावे तुम्ही अनेकदा ऐकली असतील. पण कधी तुम्ही सॅन्ड बाथने मिळणाऱ्या फायद्यांबाबत ऐकलंय का? नाही ना?

(Image Credit : www.welcomekyushu.com)

स्टीम बाथ, सन बाथ, मड बाथ अशी वेगवेगळी नावे तुम्ही अनेकदा ऐकली असतील. पण कधी तुम्ही सॅन्ड बाथने मिळणाऱ्या फायद्यांबाबत ऐकलंय का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊ याचे फायदे. परदेशात सॅन्ड बाथचं चलन फार पूर्वीपासून आहे. सॅन्ड बाथचा फायदा तुम्ही वाळू किंवा रेती असलेल्या स्थानांवर घेऊ शकता. जपान आणि आफ्रिक्रेसारख्या देशांमध्ये सॅन्ड बाथ हळूहळू टुरिज्मचा भाग होत आहे. 

तसं पाहिलं तर परदेशात आणि आपल्या देशात प्राचीन काळापासून सॅन्ड बाथ म्हणजेच वाळूने आंघोळ करणे आपल्या सौंदर्यासाठी इतिहासाचा भाग राहिलं आहे. आयुर्वेद आणि नैसर्गिक चिकित्सेमध्ये वाळूने आंघोळ करण्याबाबत उल्लेख बघायला मिळतो. चला जाणून घेऊ याचे फायदे...

कसं केलं जातं सॅन्ड बाथ

या आगळ्या वेगळ्या आंघोळीत व्यक्तीला वाळूखाली अर्धा ते एक तासांसाठी दाबून ठेवलं जातं. याने व्यक्तीच्या शरीराला आराम तर मिळतोच, सोबतच याने शरीरातून टॉक्सिन बाहेर निघतात. वाळूमध्ये भरपूर प्रमाणात क्षार असतात, त्यामुळे याने शरीरातील क्षार शोषूण खनिज प्रक्रियेद्वारे शरीराला आराम मिळतो. 

त्वचा रोगांपासून सुटका

ज्या लोकांना त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या असतात त्यांच्यासाठी सॅन्ड बाथ फायदेशीर आहे. खाज, खरुज, सूज, पांढरे डाग, जखमांचे डाग सॅन्ड बाथने दूर होण्यास मदत मिळते. ज्यांना शरीरार नेहमी नेहमी पुरळ येतात त्यांनाही याने फायदा मिळू शकतो. 

पोटाची समस्या होते दूर

पोटदुखी किंवा पोटाची समस्या असणे ही वेगवेगळ्या आजारांचं मूळ कारण आहे. त्यामुळे पोटावर गरम वाळूची पट्टी ठेवल्याने तुम्हाला फायदा मिळू शकतो. याने पोटातील उष्णता शोषूण घेतली जाते आणि पोटाला आराम मिळतो. 

जखमांचे डाग करा दूर

अपघात किंवा पडल्याने शरीरावर वेगवेगळे डाग पडतात. हे डाग सॅन्ड बाथच्या मदतीने दूर केले जाऊ शकतात. आयुर्वेदानुसार, कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी माती इतर उपायांपेक्षा जास्त प्रभावी ठरते. याने लगेच फायदा बघायला मिळतो. अशावेळी जखमेचा डाग असणाऱ्या जागेवर नेहमी मातीचा लेप किंवा पट्टी लावायला हवी.

रक्तप्रवाह

सॅन्ड म्हणजेच वाळू ही गरम असते. याच्या गरम असल्यामुळे शरीराचं तापमान एकाएकी वाढतं. ज्यामुळे हार्टबीट वाढण्यासोबतच रक्तप्रवाह सुद्धा वाढतो. याने शरीरात ऑक्सिजनचा स्तरही नियंत्रित राहतो. याचा प्रभाव शरीरावर जास्त काळासाठी बघायला मिळतो. 

वेगवेगळ्या आयुर्वेदिक उपचारांचा आता अनेक लोक वापर करु लागले आहेत. पण भारतात अजूनही सॅन्ड बाथ तेवढी प्रचलित नाहीये. पण जपान आणि आफ्रिकेमध्ये याचं चलन वाढत आहे. मात्र भारतात शरीराला माती लावून अनेक उपचार केले जातात आणि त्यांचा काही लोकांना फायदा झालेलाही बघायला मिळतो.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्सAyurvedic Home Remediesघरगुती उपाय