शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

वेळोवेळी Blood Test करत राहण्याचं कारण माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:48 IST

आपलं शरीर योग्यप्रकारे काम करत रहावं यासाठी गरजेचं आहे की, आपलं रक्त शुद्ध रहावं. कारण रक्त हाच आपल्या शरीराला चालवण्याचा आणि ऊर्जा देण्याचा मुख्य स्त्रोत आहे.

आपलं शरीर योग्यप्रकारे काम करत रहावं यासाठी गरजेचं आहे की, आपलं रक्त शुद्ध रहावं. कारण रक्तच आपल्या शरीराला चालवण्याचा आणि ऊर्जा देण्याचा मुख्य स्त्रोत आहे. जर आपल्याला शरीर निरोगी ठेवून एक शानदार जीवन जगायचं असेल तर शरीरातील रक्तावर आणि रक्तदाबावर विशेष लक्ष द्यावं लागेल. रक्ताची तपासणी वेळोवेळी करत रहायला हवी. जेणेकरून त्या आजारांबाबत माहिती मिळावी, जे भविष्यात तुम्हाला महागात पडू शकतात.

शरीरात रक्ताची कमतरता असणे, रक्तात कशाप्रकारचं संक्रमण असणे, रक्तातील शुगरचं प्रमाण, पांढऱ्या आणि लाल रक्तपेशींचं प्रमाण, प्लेटलेट्स प्रमाण, प्लाजमा इत्यादी गोष्टींची माहिती रक्त तपासणी करून घेता येते. वेळेवर जर रक्ताच्या सर्वच कंपाउंडबाबत माहिती मिळाली तर भविष्यात कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार होण्याचा धोका कमी होतो.  

अवयवांची तपासणी

रक्त तपासणीच्या माध्यमातून शरीराच्या अनेक इतर अवयवांबाबतही माहिती मिळवता येऊ शकते. हे अवयव ठीकपणे काम करत आहेत की नाही किंवा काही समस्या आहे का. जसे की, किडनी, लिव्हर, हृदयाची तपासणी केली जाऊ शकते. सोबत आनुवांशिक रूपाने एखादा आजार होण्याचा धोका तर नाही ना याचीही माहिती तुम्हाला मिळू शकते.

कधी आणि कशी करावी?

(Image Credit : hellodoctor.co.za)

सध्याची धावपळीची लाइफस्टाईल पाहता प्रत्येक व्यक्तीने २० वयानंतर वर्षांतून एकदा कम्प्लिट बॉडी चेकअप आणि ब्लड टेस्ट जरूर करावी. यासाठी तुम्ही एखादी चांगली लॅब आणि हॉस्पिटलमध्ये संपर्क करू शकता. सामान्यपणे रक्ताशी संबंधित सर्व टेस्ट रिपोर्ट २४ तासांच्या आत मिळतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य