शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

कोणता भात चांगला? तपकिरी कि पांढरा? तज्ज्ञांनी दुर केले गैरसमज, सांगितलं सत्य; घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 17:50 IST

लोकांच्या मनात अनेकदा गोंधळ होतो की पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ कोणता? एक तांदूळ दुसर्‍यापेक्षा खरोखरच चांगला आहे की फक्त एक मान्यता आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे.(Best Rice)

आपल्या देशात तांदूळ आवडणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. दक्षिण भारतात रोट्यापेक्षा याला जास्त प्राधान्य दिले जाते. कारण तांदळात अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक मानले जातात. पण लोकांच्या मनात अनेकदा गोंधळ होतो की पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ कोणता? एक तांदूळ दुसर्‍यापेक्षा खरोखरच चांगला आहे की फक्त एक मान्यता आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे.(Best Rice)

पांढरा आणि तपकिरी तांदूळ म्हणजे काय ? पोषणतज्ञ भुवन यांनी लिहिले, सर्व पांढरे तांदूळ पॉलिश होण्यापूर्वी ते तपकिरी असतात. फक्त पॉलिश न केलेला तांदूळ ब्राऊन राईस म्हणून विकला जातो. तपकिरी तांदूळ संपूर्ण धान्य आहे तर पांढरा तांदळावर प्रक्रिया केली जाते. तांदळाच्या दाण्याला पॉलिश केल्यावर त्यातील कोंडा आणि कोंबांचा काही भाग काढून टाकला जातो. तांदळाचा अंकुरलेला भाग हा एक भाग आहे ज्यामध्ये भरपूर खनिजे असतात आणि कोंडा फायबरने समृद्ध असतो. पॉलिश केल्यानंतर पांढऱ्या तांदळातून फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे काढून टाकली जातात.

तपकिरी आणि पांढरा तांदूळ कोणता चांगला आहे ? पोषणतज्ञ भुवन यांनी पुढे लिहिले की 'शिजवलेल्या पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७० पेक्षा जास्त आणि तपकिरी तांदळाचा ५० पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की पांढर्‍या तांदळाच्या तुलनेत तपकिरी तांदूळ रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवत नाही आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. तथापि, फायबरच्या कमतरतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

भुवन सांगतात की, बहुतेक लोक जेवणात फक्त पांढरा भात खाणे पसंत करतात, त्यामुळे आवश्यक प्रमाणात फायबर शरीरात पोहोचत नाही. म्हणून, आपण आपल्या आहारात कोणत्याही गोष्टीचा समावेश करू नये, ज्यामध्ये फक्त कॅलरीज असतात आणि कोणतेही पोषक तत्व नसतात.

ब्राऊन राइसला प्राधान्य देणे आवश्यक आहे :- न्यूट्रिशनिस्ट भुवन यांनी शेवटी लिहिले की, ' १९व्या दशकाच्या सुरुवातीला ब्राऊन राईसच्या तुलनेत जास्त पांढरे तांदूळ खाल्ल्याने बेरीबेरी रोगाचा प्रसार होऊ लागला, कारण त्यामुळे लोकांमध्ये व्हिटॅमिन बी1ची कमतरता निर्माण झाली. विशेषतः त्या लोकांमध्ये ज्यांचे मुख्य अन्न भात होते. त्यामुळे पांढऱ्या तांदळापेक्षा तपकिरी तांदळाला प्राधान्य देणे हा आरोग्याचा कल नसून तो आपल्या मुळांकडे परतण्याचा एक मार्ग आहे.'

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स