शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

कोणता भात चांगला? तपकिरी कि पांढरा? तज्ज्ञांनी दुर केले गैरसमज, सांगितलं सत्य; घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 17:50 IST

लोकांच्या मनात अनेकदा गोंधळ होतो की पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ कोणता? एक तांदूळ दुसर्‍यापेक्षा खरोखरच चांगला आहे की फक्त एक मान्यता आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे.(Best Rice)

आपल्या देशात तांदूळ आवडणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. दक्षिण भारतात रोट्यापेक्षा याला जास्त प्राधान्य दिले जाते. कारण तांदळात अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक मानले जातात. पण लोकांच्या मनात अनेकदा गोंधळ होतो की पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ कोणता? एक तांदूळ दुसर्‍यापेक्षा खरोखरच चांगला आहे की फक्त एक मान्यता आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे.(Best Rice)

पांढरा आणि तपकिरी तांदूळ म्हणजे काय ? पोषणतज्ञ भुवन यांनी लिहिले, सर्व पांढरे तांदूळ पॉलिश होण्यापूर्वी ते तपकिरी असतात. फक्त पॉलिश न केलेला तांदूळ ब्राऊन राईस म्हणून विकला जातो. तपकिरी तांदूळ संपूर्ण धान्य आहे तर पांढरा तांदळावर प्रक्रिया केली जाते. तांदळाच्या दाण्याला पॉलिश केल्यावर त्यातील कोंडा आणि कोंबांचा काही भाग काढून टाकला जातो. तांदळाचा अंकुरलेला भाग हा एक भाग आहे ज्यामध्ये भरपूर खनिजे असतात आणि कोंडा फायबरने समृद्ध असतो. पॉलिश केल्यानंतर पांढऱ्या तांदळातून फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे काढून टाकली जातात.

तपकिरी आणि पांढरा तांदूळ कोणता चांगला आहे ? पोषणतज्ञ भुवन यांनी पुढे लिहिले की 'शिजवलेल्या पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७० पेक्षा जास्त आणि तपकिरी तांदळाचा ५० पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की पांढर्‍या तांदळाच्या तुलनेत तपकिरी तांदूळ रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवत नाही आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. तथापि, फायबरच्या कमतरतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

भुवन सांगतात की, बहुतेक लोक जेवणात फक्त पांढरा भात खाणे पसंत करतात, त्यामुळे आवश्यक प्रमाणात फायबर शरीरात पोहोचत नाही. म्हणून, आपण आपल्या आहारात कोणत्याही गोष्टीचा समावेश करू नये, ज्यामध्ये फक्त कॅलरीज असतात आणि कोणतेही पोषक तत्व नसतात.

ब्राऊन राइसला प्राधान्य देणे आवश्यक आहे :- न्यूट्रिशनिस्ट भुवन यांनी शेवटी लिहिले की, ' १९व्या दशकाच्या सुरुवातीला ब्राऊन राईसच्या तुलनेत जास्त पांढरे तांदूळ खाल्ल्याने बेरीबेरी रोगाचा प्रसार होऊ लागला, कारण त्यामुळे लोकांमध्ये व्हिटॅमिन बी1ची कमतरता निर्माण झाली. विशेषतः त्या लोकांमध्ये ज्यांचे मुख्य अन्न भात होते. त्यामुळे पांढऱ्या तांदळापेक्षा तपकिरी तांदळाला प्राधान्य देणे हा आरोग्याचा कल नसून तो आपल्या मुळांकडे परतण्याचा एक मार्ग आहे.'

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स