शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औषधांमुळे वाढू शकतं तुमचं वजन; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 12:14 IST

काही वेळा उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळेही वजन वाढतं. प्रत्येक औषधाचा काही ना काही दुष्परिणाम असतोच. अशाच काही औषधांबाबत जाणून घेऊया... 

आजकाल लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, जर एखादी व्यक्ती सतत औषध घेत असेल तर त्या व्यक्तीचं वजन नक्कीच वाढू शकतं. 

काही वेळा उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळेही वजन वाढतं. प्रत्येक औषधाचा काही ना काही दुष्परिणाम असतोच. अशाच काही औषधांबाबत जाणून घेऊया... 

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानेही महिलांचं वजन वाढू लागतं. या औषधांमध्ये असलेलं प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हार्मोन्सचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. त्यामुळे शरीरात फ्लूइड रिटेन्शन होण्यास सुरुवात होते. त्यामुळे वजन वाढू लागतं. 

मल्टी-व्हिटॅमिन औषध दीर्घकाळ घेतल्याने देखील वजन झपाट्याने वाढतं. यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. अशी औषधे शरीरात मेटाबॉलिज्म प्रोसेस एक्टिव्ह करतात. त्यामुळे लोकांना भूक लागते आणि त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागते.

हाय बीपीचे रुग्णही रोज औषधे घेत असतील, तर भविष्यात हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी औषधासोबतच व्यायाम करणं देखील अत्यंत गरजेचं आहे.

मधुमेही रुग्णांचं मधुमेहावरील औषधे आणि इन्सुलिनच्या वापरामुळेही वजन वाढतं. त्यामुळे मधुमेही रुग्णाने आपल्या आहार आणि व्यायामाची विशेष काळजी घ्यावी. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यmedicinesऔषधं