शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

जास्त हेल्दी काय? अंड्यातला बलक की फक्त पांढरा भाग?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 3:30 PM

बलकात उपयोगी घटक जास्त, पण हृदयविकारी, वजन कमी करणाऱ्यासाठी पांढरा भाग जास्त उपयोगी!

ठळक मुद्देखरंतर संपूर्ण अंडंच उपयुक्त. त्यातही पिवळ्या बलकामध्ये पांढऱ्या भागापेक्षा आपल्या शरीरासाठी उपयुक्त घटक जास्त प्रमाणात असतात.अंड्यामध्ये असलेल्या एकूण कॅल्शिअमचं प्रमाण बलकामध्ये तब्बल ९० टक्के तर आयर्न ९३ टक्के असतं. पण बलकामध्ये कोलेस्टोरॉलही तुलनेनं जास्त असतं.अंड्याच्या पांढऱ्या भागातही मॅग्नेशिअम आणि प्रोटिनचं प्रमाण भरपूर असतं.

- मयूर पठाडेमांसाहारींपैकी अनेकांना प्रश्न असतो, अंडं तर खायचं, पण त्यातील पिवळा बलक खायचा की पांढरा भाग. डॉक्टरही अनेकांना अंडं खायचा सल्ला देतात. थंडीच्या दिवसांत तर सगळ्यांनाच हा सल्ला अवश्य मिळतो. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’.. असा जाहीरातवजा सल्ला तर आपल्याला तोंडपाठच आहे..अंड्याचं महत्त्व साºयांनाच माहीत आहे. कारण त्यातून अनेक प्रकारचे पोषक द्रव्ये आपल्याला मिळतात. पण मुख्य प्रश्न असतो तो म्हणजे पूर्ण अंडं खावं, अंड्यातला पिवळा बलक खावा कि फक्त पांढरा भाग. अंड्यातल्या पिवळ्या बलकात कोलेस्टेरॉलचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं हे अनेकांना महीत असल्यामुळे ते थेट तो बलक काढून फेकूनच देतात...पण शास्त्रीय दृष्ट्या नेमका कोणता भाग उपयुक्त?आहारतज्ञांचं म्हणणं आहे, खरंतर संपूर्ण अंडंच उपयुक्त. त्यातही पिवळ्या बलकामध्ये पांढऱ्या भागापेक्षा आपल्या शरीरासाठी उपयुक्त घटक जास्त प्रमाणात आहेत.

अंड्यात व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा साठा चांगल्या प्रमाणात असतो. त्यात पिवळ्या बलकामध्ये हे सारे घटक पांढऱ्या भागापेक्षा जास्त प्रमाणात असतात. महत्त्वाचं म्हणजे अंड्यामध्ये असलेल्या एकूण कॅल्शिअमचं प्रमाण बलकामध्ये तब्बल ९० टक्के तर आयर्न ९३ टक्के असतं. पण बलकामध्ये कोलेस्टोरॉलही तुलनेनं जास्त प्रमाणात असतात.अंड्याच्या पांढऱ्या भागातही मॅग्नेशिअम आणि प्रोटिनचं प्रमाण भरपूर असतं.अंड्यातील पिवळा बलक प्रोटिन्स, मिनरल्सच्या दृष्टीनं आपल्या शरीरासाठी जास्त उपयुक्त आहे. तरीही कोणाला जास्त काळजी घ्यायची असेल तर ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अंड्याचा पांढरा भाग अधिक हेल्दी आहे.