शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

टाइप २ डायबिटीस दूर ठेवण्यासाठी 'ही' गोष्ट ठरते फायदेशीर, जाणून घ्या उपाय....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:20 IST

सध्या टाइप २ डायबिटीसचा धोका चांगलाच वाढला आहे. वयोवृद्धांसह तरूणांमध्येही टाइप २ डायबिटीसचा धोका अधिक वाढतो आहे.

सध्या टाइप २ डायबिटीसचा धोका चांगलाच वाढला आहे. वयोवृद्धांसह तरूणांमध्येही टाइप २ डायबिटीसचा धोका अधिक वाढतो आहे. अशातच तुम्हाला टाइप २ डायबिटीसला मात द्यायची असेल तर तुमच्यासाठी वजन कमी करणं फायदेशीर ठरू शकतं. जास्त लठ्ठपणामुळे टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो आणि मग यावर कंट्रोल मिळवणं कठीण होतं.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये तज्ज्ञांना आढळलं की, टाइप २ डायबिटीसच्या उपचाराच्या काही दिवसांनंतर वजन कमी करून या आजाराला मात देता येऊ शकते. रिसर्चमधून समोर आले की, ज्या लोकांनी त्यांचं वजन १० टक्क्यांनी घटवलं त्यांच्यात या आजारातून बाहेर येण्याची संधी जास्त आढळली. तज्ज्ञांचं मत आहे की, लठ्ठपणा टाइप २ डायबिटीसचं मोठं कारण आहे. यावर रिसर्च करण्यासाठी ८६७ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचं वय ४० ते ६९ दरम्यानचं होतं.  

टाइप २ डायबिटीस कसा होतो?

टाइप २ डायबिटीसने पीडित लोक इन्सुलिन रेजिस्टेंस नावाच्या एका स्थितीने पीडित होतात. म्हणजे त्यांच्या शरीरात इन्सुलिन तर तयार होतं, पण शरीर ग्लूकोजला पेशींमध्ये पोहोचवण्यात याचा योग्यप्रकारे वापर करू शकत नाही. यामुळे रक्तात ग्लूकोजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम असा होतो की, याच्याशी लढा देण्यासाठी पेन्क्रियाजला आणखी जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. या कारणाने पेन्क्रियाजवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे पेन्क्रियाज ब्लड ग्लूकोजचं प्रमाण सामान्य ठेवण्यसाठी इन्सुलिनचं निर्मिती करू शकत नाही.

योग्य लाइफस्टाईल फायदेशीर ठरेल

अशात टाइप २ डायबिटीसपासून बचाव करण्यासाठी गरजेचं आहे की, खाणं-पिणं व्यवस्थित असावं आणि लाइफस्टाईल चांगली असावी. यासाठी प्रत्येक ऋतूतील फळं आणि भाज्या खाव्यात. नियमितपणे वजन चेक करावं. तसेच नियमित एक्सरसाइज करावी.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य