शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

तणावामुळे तुमचं वजन वाढतं का? असं असेल तर वेळीच जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 15:01 IST

एकीकडे तणावामुळे वजन वाढते आणि दुसरीकडे वाढलेले वजन ते कमी होऊ देत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, खूप व्यायाम, जिम आणि डाएटिंग करूनही अनेकांना वजन कमी करता येत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्ट्रेस हार्मोन, ज्याचे नाव कॉर्टिसॉल आहे.

जर तुम्ही खूप तणावात राहत असाल तर त्यामुळे तुमचे वजनही वाढू शकते. तसेच, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर या मार्गात तणाव हा सर्वात मोठा अडथळा आहे. एकीकडे तणावामुळे वजन वाढते आणि दुसरीकडे वाढलेले वजन ते कमी होऊ देत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, खूप व्यायाम, जिम आणि डाएटिंग करूनही अनेकांना वजन कमी करता येत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्ट्रेस हार्मोन, ज्याचे नाव कॉर्टिसॉल आहे.

स्‍ट्रेस हॉमोर्न कोर्टिसोलजेव्हा जेव्हा आपल्या शरीरात तणाव वाढतो. तेव्हा आपल्या अधिवृक्क ग्रंथीमधून एक हार्मोन बाहेर पडतो. ज्याला कॉर्टिसॉल म्हणतात. तसेच याला हार्मोनला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात. ताण वाढत असताना, जेव्हा अधिवृक्क ग्रंथी कॉर्टिसॉल हार्मोन सोडते तेव्हा आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. तणावाच्या दुष्परिणामांपासून शरीराचे संरक्षण करणे आणि आपल्याला बरे वाटणे ही शरीराची चयापचय प्रतिक्रिया आहे.

जसे गोड खाल्ल्याने आपल्याला बरे वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे गोड खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. ग्लुकोजची पातळी जसजशी वाढते तसतसे मेंदूच्या ग्रंथीतून डोपामाइन नावाचे संप्रेरक उत्सर्जित होते. जे फील-गुड हार्मोन आहे. हे संप्रेरक बाहेर पडताच आपल्याला आनंद आणि समाधान वाटते. त्याचप्रमाणे, कॉर्टिसॉलचा ताणतणावाचा प्रतिसाद म्हणजे तो ताण कमी करण्यासाठी रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवतो.

कोर्टिसोल वजन कमी करण्यास अडथळा आणतोशरीरात कोर्टिसोल सोडणे ही एक प्रकारची संरक्षण यंत्रणा आहे. ज्यामध्ये शरीर कोणत्याही नकारात्मक परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु त्याचा दुसरा नकारात्मक परिणाम म्हणजे कॉर्टिसॉल जितक्या वेळा सोडले जाते तितक्या वेळा ग्लुकोज आणि रक्तातील साखरेची पातळी वाढतच राहते.

तर आपल्या सर्वांना माहित आहे की शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढणे म्हणजे इन्सुलिनचे प्रमाण वाढणे आणि इन्सुलिन हे फॅट स्टोरेज हार्मोन आहे. शरीरात कॉर्टिसोल वाढल्याने इन्सुलिनची पातळीही वाढते आणि इन्सुलिनमुळे वजन वाढते. इन्सुलिन रक्तातील साखरेचे चरबीमध्ये रूपांतर करून शरीरात साठवते. आणि कोर्टिसोलची उच्च पातळी देखील आधीच तयार झालेली आणि जमा झालेली चरबी कमी होऊ देत नाही. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आनंदी राहणे आणि कोणत्याही प्रकारचा मानसिक आणि भावनिक ताण टाळणे फार महत्वाचे आहे

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स