शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'या' व्हिटॅमिनमुळे कमी होतं वजन, वाचून लगेच व्हिटॅमिनच्या शोधात पळाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 10:12 IST

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि डाएटकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे अनेकांना व्हिटॅमिन कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतोय.

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि डाएटकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे अनेकांना व्हिटॅमिन कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतोय. कोणत्याही प्रकारचं व्हिटॅमिन जर शरीरात कमी झालं जर त्या लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिनपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन एन(N) असतं. हे व्हिटॅमिन कमी झालं तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. शरीरात जर व्हिटॅमिन एनचं योग्य प्रमाण असेल तर अस्थमा आणि हृदयासंबंधी आजार होण्याचा धोका कमी असतो. तसेच व्हिटॅमिन एनच्या सेवनाने लठ्ठपणाही कमी होतो. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे व्हिटॅमिन घ्यायला हवं.

(Image Credit : TreeHugger)

शरीरात जर व्हिटॅमिन एन योग्य प्रमाणात राहिलं तर हृदय आणि फुप्फुसासंबंधी आजार होत नाहीत किंवा या आजारांचा धोका कमी राहतो. पण हे व्हिटॅमिन शरीराला शुद्ध वातावरण आणि निसर्गातून मिळतं. चला जाणून घेऊ व्हिटॅमिन एनमुळे कोणकोणत्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो.

अस्थमापासून बचाव

(Image Credit : Medical News Today)

व्हिटॅमिन एन जर तुम्ही योग्य प्रमाणात घेत असाल तर तुम्हाला अस्थमाचा धोका नसतो. जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सानिध्यान घालवला तर लोकांचे फुप्फुसाचे रोगही कमी होतात.

वजन करा कमी

(Image Credit : The Independent)

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जे लोक व्हिटॅमिन एन योग्य प्रमाणात घेतात, त्यांना लठ्ठपणा होण्याची समस्या होत नाही. जे लोक निसर्गाच्या जवळ जास्त वेळ राहतात त्यांचं आरोग्य फिट राहतं आणि त्यांचा मेंदूही चांगला काम करतो.

हृदय राहतं निरोगी

(Image Credit : The Conversati)

जसे की, तुम्हाला माहिती पडले की, व्हिटॅमिन एन निसर्गाच्या आजूबाजूला राहून मिळतं. जे लोक निसर्गाच्या जवळ राहतात त्यांना हृदयासंबंधी आजार फार कमी होतात. नैसर्गिक वातावरणात फिरणे, व्यायाम करणे आणि राहिल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं.

स्मरणशक्ती राहते चांगली

(Image Credit : Complete Neurological Care)

शुद्ध हवा आणि वातावरणात राहिल्याने मानसिक थकव्यापासून आराम मिळतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता सुधारते. एका रिसर्चनुसार, साधारण ५० मिनिटांसाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणाऱ्या लोकांच्या व्यक्तीची स्मरणशक्ती चांगली राहते.

अल्झायमरचा धोका कमी

(Image Credit : DailyCaring)

स्ट्रेस आणि डिप्रेशनमुळे सध्याच्या लोकांना अल्झायमरचा धोका अधिक वाढतो आहे. अशात निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने तुम्ही या गंभीर आजाराचा धोका कमी करू शकता. अल्झायमर एक अशी समस्या आहे ज्यात जास्तीत जास्त एक्सरसाइज करणे आणि झाडांच्या सानिध्यात राहिल्याने फायदा मिळतो.

अर्थात हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन एन असेल. जर तुम्हालाही हे आजार दूर ठेवायचे असतील आणि वजन कमी करायचं असेल तर व्हिटॅमिन एनचं प्रमाण चेक करा. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स