शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Diwali 2019 : अस्थमा, हृदयविकार असलेल्यांनी दिवाळीत 'अशी' घ्यावी काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 14:01 IST

दिवाळीमध्ये सर्वात जास्त आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो तो म्हणजे, अस्थमाच्या रूग्णांना आणि हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना. एवढचं नाहीतर या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडणंही अवघड होतं.

दिवाळीमध्ये सर्वात जास्त आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो तो म्हणजे, अस्थमाच्या रूग्णांना आणि हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना. एवढचं नाहीतर या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडणंही अवघड होतं. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराचा या लोकांना त्रास होतो. त्यामुळे दिवाळीत अस्थमा आणि हृदय विकारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. उत्साहाच्या या वातावरणात जर कोणतीही बाधा येऊ नये असं वाटत असेल तर चुकूनही आरोग्याकडे दुर्लक्षं करू नका. 

आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. 

अस्थमाच्या रूग्णांसाठी दिवाळी सेफ्टि टिप्स : 

1. दिवाळीच्या दिवशी जेव्हा फटाक्यांमुळे वातावरण प्रदूषित होतं, त्यावेळी घरातून बाहेर अजिबात पडू नका. कारण फटाक्यांमुळे होणाऱ्या धूरामध्ये कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर ऑक्साइड हवेमध्ये मिसळून जातात. श्वासामार्फत हे फुफ्फुसांमध्ये जाऊन अ‍ॅलर्जीसाठी कारणीभूत ठरतात. यामुळे छातीमध्ये जळजळ, श्वास घेण्यास त्रास, अस्वस्थ वाटणं तसेच अस्थमाचा अटॅकही येऊ शकतो. त्यामुळे या दिवसांत पोल्युशन मास्कचा वापर करा. इन्हेलर, नेबुलाइजर यांसारखी औषधं स्वतःजवळ ठेवा. 2. घराची साफ-सफाई सुरू असताना दूर राहा. स्वतः साफ सफाई अजिबात करू नका. घरात जर साफ-सफाई सुरू असेल तर मास्कचा वापर करा. धूळ-माती आणि अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी सर्व उपाय करा. अन्थथा अटॅक येऊ शकतो. 3. घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. 4. अस्थमाचा अटॅक आल्यानंतर किंवा इतर कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर अजिबात उशिर न करता डॉक्टरांकडून तपासणी करा. तुमचं इन्हेलर सतत स्वतःसोबत ठेवा. 

हृदय रोगांनी त्रस्त असणाऱ्यांनी अशी घ्यावी काळजी : 

1. हृदय रोगाने त्रस्त असणाऱ्या रूग्णांनी दिवाळीमध्ये फटाक्यांपासून दूर राहणं आवश्यक असतं. तसेच स्ट्रेस, हार्ट रेट वाढणं, भिती वाटणं, अस्वस्थता, हार्ट अटॅकचा धोका यांसारख्या समस्या उद्भवण्याचीही भिती असते. त्यामुळे यादिवसांमध्ये खाण्या-पिण्याच्या बाबतीतही सावधान राहणं गरजेचं असतं. 2. जास्त मिठ असलेले पदार्थ किंवा जास्त गोड पदार्थांचं सेवन करणं टाळा. त्याऐवजी संतुलित आहार म्हणजेच, ड्रायफ्रुट्स किंवा फळांचा समावेश करा. तसेच अजिबात ताण घेऊ नका. 3. नियमितपणे औषधांचं सेवन करा, फटाक्यांपासून दूरच राहा. 4. वेळेवर झोपा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स