शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

तुम्हाला घाम येत नसेल तर करावा लागू शकतो 'या' रोगांचा सामना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 13:59 IST

आपल्याला गरम झालं की घाम येतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना घाम येत नाही. जर तुमचा असा समज असेल की, घाम येणं म्हणजे एक शारीरिक समस्या आहे. तर, तसं अजिबात नाही. घाम येणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे.

आपल्याला गरम झालं की घाम येतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना घाम येत नाही. जर तुमचा असा समज असेल की, घाम येणं म्हणजे एक शारीरिक समस्या आहे. तर, तसं अजिबात नाही. घाम येणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, घामासोबतच शरीरातील अशुद्ध घटक त्वचेच्या रोमछिद्रांमधून शरीराबाहेर टाकले जातात. यामुळे त्वचेला फायदा होतो. तसेच एका संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांना घाम येतो. त्या व्यक्ती घाम न येणाऱ्या व्यक्तिंच्या तुलनेत जास्त निरोगी असतात. घाम येणं ही एक महत्त्वाची जैविक क्रिया आहे. ज्यामुळे शरीराच्या इतर क्रिया सुरळीत चालण्यास मदत होते. पण ज्या व्यक्तिंना घाम येत नाही त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. 

1. जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुमच्या शरीराला ऊन लागण्याचा धोका अधिक संभवतो. तसेच या लोकांच्या शरीराचे तापमान कमी होत नाही. घाम आल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

2. घाम आल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरातील घातक घटक घामाबरोबर शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण होते. पण ज्या व्यक्तींना घाम येत नाही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. 

3. जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुम्हाला त्वचेचे विकार होण्याची शक्याता असते. जसे घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये अडकलेले धूळीचे कणही घामासोबत बाहेर टाकले जातात. त्यामुळे पिंम्पल्सची समस्या होत नाही. 

4. घामाद्वारे आपल्या शरीरातील अतिरिक्त मीठ शरीराबाहेर टाकले जाते. ज्या लोकांना घाम येत नाही त्यांच्या शरीरात मीठ आणि कॅल्शिअमचे प्रामाण वाढते. असातच त्यांना किडनी स्टोनचा धोकाही संभवतो.

5. घाम येत नसेल तर शरीरावर झालेल्या जखमा भरून येण्यासही वेळ लागतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य