शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तुम्हाला घाम येत नसेल तर करावा लागू शकतो 'या' रोगांचा सामना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 13:59 IST

आपल्याला गरम झालं की घाम येतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना घाम येत नाही. जर तुमचा असा समज असेल की, घाम येणं म्हणजे एक शारीरिक समस्या आहे. तर, तसं अजिबात नाही. घाम येणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे.

आपल्याला गरम झालं की घाम येतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना घाम येत नाही. जर तुमचा असा समज असेल की, घाम येणं म्हणजे एक शारीरिक समस्या आहे. तर, तसं अजिबात नाही. घाम येणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, घामासोबतच शरीरातील अशुद्ध घटक त्वचेच्या रोमछिद्रांमधून शरीराबाहेर टाकले जातात. यामुळे त्वचेला फायदा होतो. तसेच एका संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांना घाम येतो. त्या व्यक्ती घाम न येणाऱ्या व्यक्तिंच्या तुलनेत जास्त निरोगी असतात. घाम येणं ही एक महत्त्वाची जैविक क्रिया आहे. ज्यामुळे शरीराच्या इतर क्रिया सुरळीत चालण्यास मदत होते. पण ज्या व्यक्तिंना घाम येत नाही त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. 

1. जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुमच्या शरीराला ऊन लागण्याचा धोका अधिक संभवतो. तसेच या लोकांच्या शरीराचे तापमान कमी होत नाही. घाम आल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

2. घाम आल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरातील घातक घटक घामाबरोबर शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण होते. पण ज्या व्यक्तींना घाम येत नाही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. 

3. जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुम्हाला त्वचेचे विकार होण्याची शक्याता असते. जसे घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये अडकलेले धूळीचे कणही घामासोबत बाहेर टाकले जातात. त्यामुळे पिंम्पल्सची समस्या होत नाही. 

4. घामाद्वारे आपल्या शरीरातील अतिरिक्त मीठ शरीराबाहेर टाकले जाते. ज्या लोकांना घाम येत नाही त्यांच्या शरीरात मीठ आणि कॅल्शिअमचे प्रामाण वाढते. असातच त्यांना किडनी स्टोनचा धोकाही संभवतो.

5. घाम येत नसेल तर शरीरावर झालेल्या जखमा भरून येण्यासही वेळ लागतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य