शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

'या' उपायांनी शरीराच्या अनेक व्याधींपासून सुटका करणं शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:58 IST

अनेकदा आपल्याला अंगदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सततच्या त्रासामुळे कामामध्ये मन लागत नाही. अनेकदा यामागे आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुकांचा परिणाम असतो.

अनेकदा आपल्याला अंगदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सततच्या त्रासामुळे कामामध्ये मन लागत नाही. अनेकदा यामागे आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुकांचा परिणाम असतो. पंरतु हे दुखणं जर जास्त त्रास देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या नाहीतर कधीकधी या साध्या वाटणाऱ्या समस्यांचं गंभीर समस्यांमध्ये रूपांतर होऊ शकतं. 

आपल्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. काही लोक फ्रिजमधील थंड पाणी पितात. ज्यामुळे तुमच्या शरीराला फायद्यांऐवजी नुकसान होतं. जास्त थंड पाणी प्यायल्याने आतडी सुकून जातात. त्यामुळे साधं पाणी पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. 

कडूलिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कडुलिंबाची पानं खाल्याने शरीरातील रक्त शुद्ध होतं. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

अनेकदा धुळ आणि मातीचे बारिक कण डोळ्यांमध्ये जातात आणि त्यामुळे इन्फेक्शन होते. हे इन्फेक्शन दूर करण्यासाठी पायाच्या अंगठ्याला मोहरीचं तेल लावा. आराम मिळेल. 

ज्या व्यक्ती गुडघेदुखीच्या त्रासने त्रस्त आहेत त्यांना पाणी पिण्याच्या पद्धतीवर लक्ष देणं गरजेचं आहे. उभं राहून पाणी प्यायल्यानंतर गुडघेदुखीची समस्या होते. त्यामुळे पाणी नेहमी बसून पिणं गरजेचं असतं. 

तुळशीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. त्यामुळे तुळशीची पानं अनोशापोटी खाल्याने मलेरियासारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य